शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

अक्षयतृतीया मुहूर्ताच्या उत्साहावरही पाणी

By admin | Updated: April 21, 2015 01:33 IST

नव्या बांधकामांना परवानगी नाकारल्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात दिले. त्यामुळे येथील बांधकाम व्यावसायिकांच्या तोंडचे पाणी पळाले

अनिकेत घमंडी, डोंबिवलीनव्या बांधकामांना परवानगी नाकारल्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात दिले. त्यामुळे येथील बांधकाम व्यावसायिकांच्या तोंडचे पाणी पळाले असून अक्षयतृतीयेच्या मुहूर्ताच्या उत्साहावरही पाणी फिरवले गेले. महापालिकेचे आयुक्त नेमकी काय भूमिका घेतात आणि काय तोडगा निघतो, न्यायालयाला महापालिकेचे स्पष्टीकरण, भूमिका पटते का? यावर बिल्डरांसह येथील सर्वसामान्य ग्राहकांचे डोळे लागले आहेत.या निर्णयामुळे महापालिकेत विविध कारणांमुळे तब्बल ५० हून नव्या बांधकाम परवान्यांच्या फाइल्स अडकल्या असल्याने तेवढे बांधकाम व्यावसायिक आणि गुंतवणूक करणाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. सोमवारच्या महासभेतही त्यावर तोडगा निघालेला नसल्याचे स्पष्ट झाल्याने नेमका हा तिढा सुटणार तरी कसा, अशी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे फायली अडकल्याचे चित्र असतानाच जे गृहप्रकल्प पूर्वीपासून बांधून पूर्ण झाले आहेत, तेथे घरांच्या किमती गगनाला भिडल्याने त्याकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. पालिकेच्या बांधकाम परवाना विभागातून मिळालेल्या माहितीनुसार सुमारे १५ ते २० प्लॅनच या मंजुरीत अडकले आहेत. पालिका हद्दीत अनधिकृत बांधकामे सुरू असून त्यांच्यावर आयुक्तांसह प्रभाग अधिकाऱ्यांचा अंकुश का? की, त्यासाठीही न्यायालयातच दाद मागावी लागणार? असे बांधकाम व्यावसायिक राजन मराठे यांनी सांगितले.अक्षयतृतीयेला जेवढे बुकिंग होते ते होईल, परंतु नागरिकांमध्ये जुन्या गृहप्रकल्पांना कोणताही धोका नसल्याची जनजागृती होणे आवश्यक असल्याचे व्यावसायिक प्रफुल्ल देशमुख म्हणाले.