शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

वाशिम - पंचायत समिती कर्मचा-यांविना, नागरिक प्रतिक्षेत

By admin | Updated: August 27, 2016 17:07 IST

पंचायत समिती कार्यालयात अधिकारी उशिरा येणे व लवकर निघून जाण्याचा प्रकार नियमित झाला असल्याने येथे येणा-या ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतो

नंदकिशोर नारेल्ल / ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 27 - पंचायत समिती कार्यालयात अधिकारी उशिरा येणे व लवकर निघून जाण्याचा प्रकार नियमित झाला असल्याने येथे येणा-या ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतो. या संदर्भात लोकमतने २६ ऑगस्ट रोजी दुपारी ४.३० वाजताच्या दरम्यान स्टिंग ऑपरेशन केले असता कार्यालयातील जवळपास सर्वच अधिकारी व कर्मचारी यांच्या खुर्च्या खाली आढळून आल्यात.
 
वाशिम पंचायत समितीमध्ये यापूर्वीही असाच प्रकार घडला होता. तेव्हाचे सभापती विरेंद्र देशमुख यांनी अधिकारी व कर्मचाºयांना चांगलेच धारेवर धरून कारणे दाखवा नोटीसेस सुध्दा बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतर सुरळीत कामकाज सुरु असतांनाच पुन्हा अधिकारी , कर्मचारी वेळेवर हजर न राहणे, लवकर निघून जाण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. अनेक अधिकारी कर्मचारी अकोल्यासह बाहेरगावाहून येणे जाणे करीत असलयने त्यांना कार्यालयात पोहचण्यासाठी उशिर होतो तर कधी रेल्वे, बसची वेळ झाल्याने लवकर निघून जात असल्याने शुक्रवारी हा प्रकार घडल्याची माहिती पुढे आली आहे. शुक्रवारी स्वच्छ भारत मिशन, मुख्य कार्यकारी अधिकारी व नियामक मंडळाची मिटींग असल्याची माहिती असून यासाठी काही अधिकारी व कर्मचारी गेले असावेत. असे असले तरी कार्यालयातील लिपिक, कर्मचारी तसेच कृषी विभागासह असलेल्या ईतर विभागाचे कर्मचारी कोठे होते असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.