शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
4
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
5
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
6
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
8
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
9
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
10
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
11
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
12
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
13
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
14
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
15
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
16
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
17
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
18
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
19
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
20
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश

घोटभर पाण्यासाठीचा प्रवास ( सर्व छायाचित्रे विशाल हळदे)

By admin | Updated: April 29, 2016 00:00 IST

उन्हाच्या तीव्र झळा सहन करत हंडाभर पाण्यासाठी मैलो न मैल पायपीट करणा-या महिला.रणरणत्या उन्हात बोअरवेल चालवताना अंगातील त्राण निघून जात आहे तरीही घोटभर पाण्यासाठी या महिलेने प्रयत्न सोडलेले नाहीत.दुष्काळामध्ये विहीरी आटल्या आहेत ज्या विहीरीला पाणी लागत आहे तिथे गावक-यांची पाण्यासाठी एकच गर्दी होत आहे.पाण्यासाठी लागलेले कळशांचे नंबर.दुष्काळामध्ये माणसाच्याच जगण्याची चर्चा ...

उन्हाच्या तीव्र झळा सहन करत हंडाभर पाण्यासाठी मैलो न मैल पायपीट करणा-या महिला.

रणरणत्या उन्हात बोअरवेल चालवताना अंगातील त्राण निघून जात आहे तरीही घोटभर पाण्यासाठी या महिलेने प्रयत्न सोडलेले नाहीत.

दुष्काळामध्ये विहीरी आटल्या आहेत ज्या विहीरीला पाणी लागत आहे तिथे गावक-यांची पाण्यासाठी एकच गर्दी होत आहे.

पाण्यासाठी लागलेले कळशांचे नंबर.

दुष्काळामध्ये माणसाच्याच जगण्याची चर्चा सुरु आहे माणूस त्याच्या वेदना सांगू शकतो पण मुक्या प्राण्याचे काय ? त्याने आपले दु:ख कोणाला सांगायचे.

मागच्यावर्षी झालेल्या अपु-या पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक भाग भीषण पाणी टंचाईचा सामना करत आहेत महाराष्ट्रातील मोठ मोठी धरणे तलाव जलाशय विहीरी तळी आटली आहेत. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुकाही याला अपवाद नाही. इथेही जनतेचे असेच हाल सुरु आहेत.