शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
2
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
3
२७७ प्रवासांना घेऊन जाणारे मॅक्सिकन नौदलाचे जहाज न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन ब्रीजला धडकले
4
बांगलादेशी तयार कपड्यांना भारतीय बंदरांची दारे बंद, परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडून अधिसूचना जारी
5
सॉफ्टवेअर इंजिनिअर्ससाठी धोक्याची घंटा! ओपन एआयचा कोडिंग, डीबगिंग करणारा कोडेक्स AI लाँच झाला
6
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
7
अत्याचारप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल, धमकी देऊन पाच लाख उकळले 
8
२३ हजार ३३१ हेक्टरला वळवाचा बसला फटका, या पिकांचं मोठं नुकसान?
9
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
10
एक देश एक निवडणूक : ४.५० लाख कोटींची बचत; मतदानही होईल ९० टक्के! संसदीय समितीचा अंदाज 
11
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
13
इंद्रायणी पूररेषेतील ३६ बंगले जमीनदोस्त
14
राज्यामध्ये तब्बल सात हजारावर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत; १,९१९ रुग्णांना यकृत, तर १४१ जणांना गरज आहे हृदयाची
15
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
16
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
17
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
18
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
19
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
20
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला

व्हॉट्सअ‍ॅप ठरतेय संसारात अडथळा

By admin | Updated: February 16, 2015 04:19 IST

ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे मागील वर्षभरात समुपदेशनासाठी आलेल्या ५०० अर्जांपैकी ४५ अर्जदार दाम्पत्यांची गाडी रुळांवर आणण्यात आली आहे

ठाणे : ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे मागील वर्षभरात समुपदेशनासाठी आलेल्या ५०० अर्जांपैकी ४५ अर्जदार दाम्पत्यांची गाडी रुळांवर आणण्यात आली आहे. त्या अर्जांत ७० ते ८० टक्के अर्जदारांची पत्नी रात्री उशिरापर्यंत मोबाइल व व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटिंग करत असल्याची बाब पुढे आली आहे.वेगळे राहू पाहणाऱ्या दाम्पत्यांसाठी समुपदेशनाचे काम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा व सत्र न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली करते. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१४ दरम्यान ५०० हून अधिक जोडप्यांनी संसार वाचविण्यासाठी या प्राधिकरणाकडे धाव घेतली़ त्यात व्हॉट्सअ‍ॅप हे मोठे कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच काही जोडप्यांनी तर तीन महिन्यांतच वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आहे. एका प्रकरणात तर लग्नानंतर हनिमूनला जात असतानाच या जोडप्यावर सोडचिठ्ठी घेण्याची वेळ आली. ३०-३५ वर्षे संसार करणारे वृद्ध जोडपे वेगळे राहण्याचे स्वप्न पाहत आहे. त्यांचे मनोमिलन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ५०० अर्जांपैकी ४५ दाम्पत्यांचे संसार मोडण्याआधी पुन्हा सुरळीत करण्यात यश आल्याचे प्राधिकरण सदस्य वकील त्र्यंबक कोचेवाड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)