शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
6
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
7
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
8
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
9
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
10
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
11
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
12
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
13
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
14
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
15
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
16
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
17
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
18
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
19
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
20
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

छात्रभारतीचा कुलगुरूंच्या घरावर हल्लाबोल

By admin | Updated: July 11, 2017 02:47 IST

मुंबई विद्यापीठाकडून उशिराने लागणाऱ्या निकालांविरोधात छात्रभारतीने सोमवारी रात्री कुलगुरूंच्या घरावरच हल्लाबोल केला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई विद्यापीठाकडून उशिराने लागणाऱ्या निकालांविरोधात छात्रभारतीने सोमवारी रात्री कुलगुरूंच्या घरावरच हल्लाबोल केला. कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या कलिना विद्यापीठातील घरावर हे आंदोलन झाले. फार्मसी आणि एमबीएच्या विद्यार्थ्यांचे निकाल १६ जुलैपर्यंत घोषित करण्याचे आश्वासन कुलगुरूंनी या वेळी छात्रभारतीच्या शिष्टमंडळाला दिल्याचा दावा संघटनेचे मुंबई अध्यक्ष सचिन बनसोडे यांनी केला आहे.बनसोडे म्हणाले की, विविध परीक्षांच्या निकालांना दिरंगाई होत असल्याने विद्यार्थ्यांचे प्रवेश धोक्यात आले आहेत. विशेषत: फार्मसीच्या तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांना देशातील संशोधन संस्थेत प्रवेश घेण्यासाठी मुकावे लागणार आहे. कारण १७ जुलैपर्यंत या प्रवेशाची मुदत आहे. मात्र अद्याप निकाल लागले नसल्याने विद्यार्थ्यांनी इच्छा असतानाही, नोंदणी करणे कठीण झाले आहे. यासंदर्भात ठिय्या दिल्यानंतर रात्री १० वाजता कुलगुरूंनी शिष्टमंडळाला भेट दिली. शिवाय तत्काळ निकाल जाहीर करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.विद्यापीठाच्या विविध पदवींच्या तृतीय वर्षाचे निकाल अद्याप प्रलंबित असल्याकडेही कुलगुरूंचे लक्ष वेधले आहे. पदव्युत्तर शिक्षणासाठी पदवी परीक्षांचा लागण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे राज्याबाहेरील संस्थांमध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी आॅनलाइन नोंदणी करण्यास निकालाची गरज असून निकालाअभावी विद्यार्थ्यांना नोंदणीपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे एकाही विद्यार्थ्याला या प्रवेशांपासून मुकावे लागले, तर विद्यापीठाविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा बनसोडे यांनी दिला आहे.