शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

विजय माल्ल्याला भारतात आणणं अवघड : उज्ज्वल निकम

By admin | Updated: April 18, 2017 18:16 IST

भारतातील बँकांचे जवळपास 9 हजार कोटी रुपये बुडवून परदेशात पळालेला मद्यसम्राट विजय माल्ल्या याला गुन्हेगार हस्तांतर कायद्यानुसार भारतात आणणे अवघड

ऑनलाइन लोकमत

अहमदनगर, दि.18 - भारतातील बँकांचे जवळपास 9 हजार कोटी रुपये बुडवून परदेशात पळालेला मद्यसम्राट विजय माल्ल्या याला गुन्हेगार हस्तांतर कायद्यानुसार भारतात आणणे अवघड आहे अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे. माल्ल्याला लंडनमध्ये आज अटक करण्यात आली होती त्यानंतर काही वेळातच त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.  

""विजय माल्ल्या याला गुन्हेगार हस्तांतर कायद्यानुसार भारतात आणणे अवघड आहे.  तेथील न्यायालयात आपल्या तपास यंत्रणेचे  पुरावे टिकत नाहीत, तिथला गुन्हेगार हस्तांतरण  कायदा किचकट आहे. गुलशन कुमार हत्याकांडात नदीम सैफ याच्याबाबत मी याचा चांगला अनुभव घेतला आहे. आपल्या देशातील कायद्यानुसार गुन्हा होत असला तरी तो ब्रिटिश कायद्यानुसार गुन्हा ठरतो असे नाही, त्यामुळे माल्ल्याला भारतात आणणं कठीण आहे"".  कोपर्डी खटल्याच्या सुनावणीसाठी उज्ज्वल निकम अाज अहमदनगर आले होते.   

 भारतातील बँकांचे जवळपास 9 हजार कोटी रुपये बुडवून पळून गेलेला मद्यसम्राट विजय मल्ल्या लंडनमध्ये आहे. विजय मल्ल्याला स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी आज अटक केली होती, मात्र काही वेळातच त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.  काही दिवसांपूर्वीच त्याच्याविरोधात दिल्लीतील विशेष न्यायालयाने परकीय चलन नियमन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी  अजामीनपात्र वॉरंट काढले होते. 2016 मध्ये विजय मल्ल्याने ब्रिटनमध्ये पळ काढला होता. माल्ल्याला पुन्हा भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु होते. फेब्रुवारी 2017 मध्ये भारताने ब्रिटिश सरकारकडे मल्ल्याला भारताकडे सोपवावे अशी विनंती केली होती.केंद्र सरकारने विजय मल्ल्याचा पासपोर्टही रद्द केला होता.याशिवाय त्याच्याविरोधात एक हजार पानांचे आरोपपत्रही दाखल झाले होते.