शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
4
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
5
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
6
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
7
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
8
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
10
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
11
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
12
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
13
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
14
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
15
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
16
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
17
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
18
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
19
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
20
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

VIDEO : गंगापूर धरणामध्ये केवळ २०.६४ टक्केच पाणीसाठा शिल्लक

By admin | Updated: June 20, 2017 21:34 IST

ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. 20 - नाशिककरांची तहान भागविणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाण्याची पातळी दररोज कमी होत असून पाऊस सलगपणे ...

ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. 20 - नाशिककरांची तहान भागविणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाण्याची पातळी दररोज कमी होत असून पाऊस सलगपणे होत नसल्यामुळे चिंता वाढली आहे. सुरूवात जरी दमदार झाली असली तरी पावसाने विश्रांती घेतली आहे. मान्सून सरींचा जोरदार वर्षाव अद्याप होत नसल्याने नाशिककर चिंंतेत आहेत. गंगापूर धरणाच्या पाण्याची पातळी वीस टक्क्यांवर आली आहे. धरणामध्ये एक हजार १६२ दलघफू इतका पाणीसाठा शिल्ल क राहिला आहे. धरणसमुहातील काश्यपी धरणाचाही पाणीसाठा कमी झाला आहे. शहराला दररोज साधारण १५दलघफू इतके पाणी लागते. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा आणि पाण्याची दररोज भासणारी गरज याचे गणित समाधानकारक आहे. पुढील साठ दिवस तरी नाशिककरांवर पाणीटंचाईची वेळ येणार नसल्याचे दिसते; मात्र पावसाने ओढ दिल्यास महापालिका प्रशासनाला पाणीटंचाईबाबत विचार करावा लागू शकतो.

 

 

 

 

https://www.dailymotion.com/video/x8455mo