शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
4
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
5
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
6
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
7
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
8
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
9
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
10
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...
11
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
12
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
13
Rambabu Singh : अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
14
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
15
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
16
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
17
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
18
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?
19
"वाढलेल्या वजनामुळे मला.."; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार
20
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या

VIDEO : नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2016 15:56 IST

आडतमुक्त धोरणाच्या निषेधार्थ व्यापार्यांनी पुकारलेला बंद, आडत मुक्तीचा स्वागताहर्य निर्णय घेतला खरा पण गोनी लिलावाबाबत अद्याप स्पष्टपणे निर्देश बाजार समित्यांना

- नितीन बोरसे

सटाणा, दि. 8 - आडतमुक्त धोरणाच्या निषेधार्थ व्यापार्यांनी पुकारलेला बंद, आडत मुक्तीचा स्वागताहर्य निर्णय घेतला खरा पण गोनी लिलावाबाबत अद्याप स्पष्टपणे निर्देश बाजार समित्यांना न दिल्याने तब्बल सव्वा मिहन्यापासून बाजार समित्या बंद अशा परिस्थिती सरकारचे मौन ,विरोधी बाकावरील मंडळीची बघ्याची भूमिका यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुरता एकाकी पडल्याचे चित्र आहे. समित्या बंद मुळे साठवलेला कांदा सडू लागला आहे तर काहींचे वजन घटून लागले आहे.आधीच मातीमोल भाव असेला कांदा त्यात तो सडू लागल्याने तो काढण्यासाठी लागणारी मजुरी अशा दुहेरी कात्रीत शेतकरी सापडला आहे.दरम्यान यंदा कांद्याचे विक्र मी उत्पादन निघाल्याचा दावा कृषी यंत्रणेने केला असला तरी अभूतपूर्व तीव्र पाणी टंचाई मुळे लागवडीच्या पस्तीस टक्के कांदा अक्षरश: कांदापीक अर्धवट सोडून द्यावे लागले त्यातच अवकाळी पाऊस ,गारपीटचे ग्रहण ,पंचेचाळीस अंश पर्यंत चढलेला पारा यामुळे उर्विरत कांदा साठवण क्षम आहे की नाही याबाबत प्रश्न चिन्ह असतांना या बंदमुळे साठवलेला कांदा मोठ्याप्रमाणात सडू लागल्याने बाजारात कांद्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तिवली जात आहे.नाशिक जिल्यातील बागलाण ,मालेगाव ,देवळा ,कळवण ,चांदवड ,निफाड ,सिन्नर ,दिंडोरी ,येवला ,नाशिक हे तालुके उन्हाळ कांद्याच्या लागवडीत अव्वल स्थानावर मानली जातात .खाण्यासाठी उत्कृष्ट असलेल्या नाशिकच्या कांद्याला देशाबरोबरच परदेशातही चांगली मागणी असते .उन्हाळ कांदा राज्याच्या उत्पादनाच्या चाळीस टक्के कांदा नाशिक जिल्हा पिकवितो . यंदा कसमादे पट्ट्यासह सिन्नर ,येवला ,चांदवड भागात तेल्याचे दीर्घकाळ आक्र मण ,अभूतपूर्व पाणी टंचाईमुळे डाळींब क्षेत्रात सुमारे साठ टक्क्यांनी घट झाली आहे.याच क्षेत्रावर कांदा पिकाची लागवड करण्यात आली होती.त्यामुळे जिल्ह्यात सुमारे दीड लाख हेक्टरवर उन्हाळ कांद्याची लागवड करण्यात आली .मात्र एवढ्या मोठ्याप्रमाणावर लागवड होऊनही सलगच्या दुष्काळामुळे बहुतांश भागातील विहिरींनी जानेवारी अखेरीसच तळ गाठल्याने लागवड क्षेत्रावरील सुमारे पस्तीस टक्के कांदा पाण्याअभावी सोडून देण्याची वेळ आली.तर उर्विरत क्षेत्रावरील कांदा पिक एन जोमात असतांना प्रचंड तापमान ,त्यात अवकाळी पाऊस आण िगारपीटच्या फेर्यात सापडल्याने ते पिक जरी निघाले असले तरी ते साठवण क्षम नसल्याचे कृषी तज्ञांनी सांगितले.तरी देखील कृषी विभागाने लागवड क्षेत्र गृहीत धरून यंदा कांद्याचे विक्र मी उत्पादन आल्याचा कागदोपत्री अहवाल सादर करण्यात आला .मात्र प्रत्येक्षात परिस्थिती वेगळी असल्याचे आजच्या घडीला दिसून येत आहे.