शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

VIDEO : पालिकेच्या दिरंगाईविरोधात मुंबईकरांची ‘शर्म करो, कुछ तो काम करो’ मोहीम

By admin | Updated: October 18, 2016 13:41 IST

मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील नागरी कामे वेळेवर आणि नीट पद्धतीने पार पडत नसल्यामुळे मुंबईकरांच्या समस्यांमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील नागरी कामे वेळेवर आणि नीट पद्धतीने पार पडत नसल्यामुळे मुंबईकरांच्या समस्यांमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. मग ती रस्त्यांची कामे असोत वा कचऱ्याचा प्रश्न असो, अनधिकृत बांधकामे असोत वा वाटेत येणारे फेरीवाले असो,  या सर्व समस्यांबाबत कितीही तक्रारी किंवा गाऱ्हाणी पालिकेच्या दरबारात मांडली तरी पालिकेचे कर्मचारी अथवा अधिकारीवर्ग ढिम्म हलत नाही. हेच लक्षात घेऊन या आठवड्यापासून पुढील दहा दिवस ‘फ्री अ बिलियन’ संस्थेच्या पुढाकाराने मुंबईतील ठिकठिकाणच्या पालिका वॉर्ड कार्यालयासमोर ‘शर्म करो, कुछ तोकाम करो’ ही मोहीम राबवली जाणार आहे. १८ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर दरम्यान आयोजित या मोहीमेत विभागीय स्तरावर काम करणाऱ्या नागरिकांच्या समन्वयातून मुंबईत विविध ठिकाणी असलेल्या पालिकेच्या वॉर्ड कार्यालयाबाहेर अभिनव कार्यक्रम करण्यात येणार आहेत.