शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
4
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
5
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
6
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
7
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
8
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
9
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
10
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
11
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
12
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
13
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
14
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
15
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
16
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
17
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
18
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
19
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
20
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू

VIDEO : भाजपा सत्तातूर आणि शेतकरी चिंतातूर - उद्धव ठाकरे

By admin | Updated: May 19, 2017 15:45 IST

 ऑनलाइन लोकमत  नाशिक, दि. 19 - शिवसेनेच्या नाशिक येथील कृषी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. ग्रामविकास मंत्री दादा भूसे यांनी ...

 ऑनलाइन लोकमत 

नाशिक, दि. 19 - शिवसेनेच्या नाशिक येथील कृषी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. ग्रामविकास मंत्री दादा भूसे यांनी प्रास्तविक करताना शिवसेनेच्या केंद्रस्थानी शेतकरी असल्याचे सांगितले. शेतकरी आत्महत्या दुख:द असून त्यावर कर्जमुक्तीचाच पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेश प्रमाणे महाराष्ट्रातही कर्जमाफीची गरज असल्याचे ते म्हणाले. ग्रामविकास मंत्री दादा भूसे, खासदार  संजय राऊत, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विजय शिवतारे व शेतकरी यांच्या हस्ते दीप्रज्वलन करून अधिवेशनाला सुरुवात झाली आहे.
 
 उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे 
- शेतक-यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. 
- सत्तेवर लाथ मारायला मला एक क्षणाचाही विलंब लागणार नाही. 
- रावसाहेब दानवे यांचे विधान ऐकून तळ पायाची आग मस्तकात गेली, आता शेतकरी शांत बसणार नाही, साले म्हणाऱ्यांची साले काढतील
- सरकारने तूर घोटळा केला, तुरीचे बम्पर पीक येणार माहित असतांना तूर आयात केली
- खूप झाली मन कि बात,आता शेतकरी बोलतील
- समृद्ध मार्गासाठी शेतकऱ्यांच्या समृद्धीवर वरवंटा फिरवू नका. 
 
- शेतक-यांचा सत्यानाश करुन समृद्धी मार्गाने राजधान्य जवळ येऊ नयेत.
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा काय फायदा. 
- शेतक-यांनी कर्जमुक्तीसाठी टाहो फोडल्यानंतर तुमच्या खिशाला भोक पडतात. 
- स्विस बँकेतले 15 लाख शेतक-यांच्या खात्यात जमा करा, कर्जमुक्तीची मागणी मागे घेतो. 
 
-  सत्तेत असतानाही विरोध केला कि प्रश्न विचारतात कि सत्तेत असून विरोध कसा, पण आमची बांधिलकी समाज आणि शेतकऱ्यांशी बांधीलकी.
- मुख्यमंत्री विरोधात असताना कर्ज माफी मागायचे आता सत्तेत आल्यानंतर त्यांचे अभ्यासू विद्यार्थ्यांत रूपांतर झाले
- सरकार बदलले पण प्रश्न सुटत नाही.
- मध्यावधीसाठी चाचपणी काय करताय, शेतकरी कर्ज मुक्त करा, माझे सर्व मंत्री सत्ता सोडून बाहेर पडून तुम्हाला सत्तेसाठी पाठिंबा देऊ.
 
 
नाशिक कृषी अधिवेशनात  खासदार राजू शेट्टी म्हणाले
- शेतकऱ्यांवर किडा मुंग्यासारखे मारण्याची वेळ का आली? शेतकरी कर्ज मुक्ती म्हणत नाही, मोफत वीज मागत नाही पण आम्हाला सरकारचे अनैतिक कर्जाचे पाप नको आहे.
- शेतमालाचे भाव ठरविणारा कृषी मूल्य आयोग हा सरकारच्या हातचे बाहुले.
- गोपीनाथ मुंडे यांच्या मध्यस्थीने 2014 मध्ये भाजपा बरोबर त्यांनी स्वामीनाथान आयोगाचे शिफारसी लागू करण्याचे आश्वासन दिले पण अमल नाही.
- मुख्यमंत्री विरोधात असताना आमच्या बरोबर कर्ज मुक्तीसाठी आंदोलन करायचे आता भाषा बदलली, किती अभ्यास करणार कोणत्या देशात जाणार अभ्यासाला.
- कर्ज मुक्ती केली नाही तर, 2019 च्या निवडणुका दूर नाही, शेतकऱ्यांनी सत्तेवर बसविले, पण आता मातीत घालतील.
- समृद्ध मार्गाचे स्वप्न , आधी शेतकरी समृद्ध करा. 
 
- समृद्ध मार्गाचे स्वप्न , आधी शेतकरी समृद्ध करा. 
 - सरकारच्या तूर डाळ आयात धोरणाने राज्यातील शेतकऱ्यांचे 2 लाख 93 हजार कोटींचे नुकसान
-  उद्योगपतींनी 1 लाख 76 कोटीं बुडाले त्यावर का बोलत नाही त्यांना इतक्या कोटी रुपयांचे कर्ज दिले कसे
- 45 हजार शेकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांचे कर्जही माफ केले नाही
-  22 तारखे पासून पुण्यात महात्मा फुले यांना अभिवादन करून पुणे ते मुंबई आत्मक्लेश पदयात्रा काढणार.
 

https://www.dailymotion.com/video/x844z8c