शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - कपाशीवर लाल्याचे आक्रमण, शेतकरी संकटात

By admin | Updated: November 1, 2016 21:23 IST

गतवर्षीचा दुष्काळ अनुभवल्यानंतर यंदा विदर्भातील पिकांची परिस्थिती समाधानकारक आहे. परंतु मूग, सोयाबिनला भाव न मिळाल्यामुळे शेतकरी खचला.

ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 01 -  गतवर्षीचा दुष्काळ अनुभवल्यानंतर यंदा विदर्भातील पिकांची परिस्थिती समाधानकारक आहे. परंतु मूग, सोयाबिनला भाव न मिळाल्यामुळे शेतकरी खचला. कपाशी पिकावर त्याची भिस्त होती. परंतु कपाशीवर लाल्या रोगाने आक्रमण केल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. लाल्या रोगामुळे प-हाटीवरील पाने आणि बोंडांची गळती सुरू आहेत. प-हाटी पिवळी पडून वाळू लागली आहे.
मूग, सोयाबिन, तूर आणि कपाशी हे अकोला जिल्ह्यातील शेतक-यांची मुख्य पिके. गतवर्षी दुष्काळामुळे पिक हातचे गेले. यावर्षी पाऊस समाधानकारक झाल्याने, शेते पिकांनी डोलू लागली. शेतकºयांना मूगाचे, सोयाबिनचे उत्पादन समाधानकारक झाले. परंतु मूग, सोयाबिनला योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकरी विवंचनेत सापडला. मगू, सोयाबिन विकायचे की नाही. याचा विचार करू लागला. परंतु ज्या शेतकºयांना पैशांची आंत्यत्यिक गरज होती. त्या शेतकरी बांधवांनी कमी भावामध्येही मूग, सोयाबिन विकून टाकले. मूग, सोयाबिनला योग्य मिळाला नाही, परंतु कपाशी तरी साथ देईल. अशी शेतकºयाला आशा वाटू लागली. परंतु कपाशीचे पिकही सध्या अंग टाकू लागली आहे. अकोला तालुक्यासह आकोट, तेल्हारा, मुर्तिजापूर तालुक्यातील शेकडो गावांमधील कपाशी पिकावर लाल्याने रोगाने आक्रमण केले. लाल्या रोगामुळे कपाशीची पाने लाल पडून वाळू लागली आहेत आणि कपाशी बोंडे सुद्धा वाळून गळायला लागली आहेत. दिवाळीच्या दिवसामध्ये कापूस वेचणीला प्रारंभ होतो. कपाशीचे बोंडे फुटायला सुरूवात झाली असली तरी तिच्यावर लाल्याचे संकट आल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत.  शेतातील हिरवीगार पºहाटी काही दिवसांमध्येच पिवळी पडायला आहे. आकोट, तेल्हारा, अकोला तालुक्यातील अनेक कपाशीची शेते पिवळसर दिसायला लागली आहेत. कपाशीवर लाल्याचे आक्रमण कसे परतवून लावायचे, या चिंतेत शेतकरी पडला आहे.