शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
5
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
6
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
7
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
8
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
9
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
10
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
11
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
12
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
13
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
14
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
15
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
16
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
17
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
18
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
19
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
20
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 

विदर्भात दुबार पेरणीचे संकट; शेतकरी चिंतेत

By admin | Updated: July 9, 2017 03:09 IST

आधीच विलंबाने दाखल झालेल्या पावसाने दडी मारली असल्याने, विदर्भात बहुतांश जिल्ह्यांतील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे, तर काही ठिकाणी पावसाची

- लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आधीच विलंबाने दाखल झालेल्या पावसाने दडी मारली असल्याने, विदर्भात बहुतांश जिल्ह्यांतील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे, तर काही ठिकाणी पावसाची प्रतीक्षा असल्याने पेरण्याही अडकल्या आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, ६ जुलैपर्यंत नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत ३२.३७ टक्के, तर अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत केवळ ३२.७५ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. नागपूर विभागात सर्वाधिक कपाशीची ३ लाख ८५ हजार ८०० हेक्टरवर लागवड झाली आहे. मात्र, मागील आठ दिवसांपासून संपूर्ण विदर्भात पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतात उगवलेले पीक करपायला सुरुवात झाली आहे, शिवाय काही भागात उगवणच न झाल्याने दुबार पेरणीची वेळ आली आहे. विदर्भात २६ जून रोजी मान्सूनचे आगमन झाले होते. त्या पहिल्याच दिवशी ४१.२ मिमी पाऊस झाला होता. लागोपाठ २७ जून रोजी ११३ मिमी, आणि ३० जून रोजी ८.४ मिमीपर्यंत पाऊस झाला. अशा प्रकारे ६ जुलैपर्यंत एकूण २४२.६ मिमी पावसाची नोंद झाली. या पावसामुळे उत्साहित झालेल्या बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली, परंतु चारच दिवसांत पावसाला ब्रेक लागला. जुलै हा सर्वांधिक पावसाचा महिना समजला जातो, परंतु आठ दिवसांत एक टक्कासुद्धा पाऊ स पडलेला नाही.पऱ्हाटीला जगविण्यासाठी बादलीने पाणीचंद्रपूरच्या राजुरा तालुक्यातील गोवरी येथील शेतकरी कपाशीला जगविण्यासाठी, बादलीने पाणी आणून शेतात टाकण्याची धडपड करताना दिसत आहेत.