शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

विदर्भात दुबार पेरणीचे संकट; शेतकरी चिंतेत

By admin | Updated: July 9, 2017 03:09 IST

आधीच विलंबाने दाखल झालेल्या पावसाने दडी मारली असल्याने, विदर्भात बहुतांश जिल्ह्यांतील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे, तर काही ठिकाणी पावसाची

- लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आधीच विलंबाने दाखल झालेल्या पावसाने दडी मारली असल्याने, विदर्भात बहुतांश जिल्ह्यांतील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे, तर काही ठिकाणी पावसाची प्रतीक्षा असल्याने पेरण्याही अडकल्या आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, ६ जुलैपर्यंत नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत ३२.३७ टक्के, तर अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत केवळ ३२.७५ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. नागपूर विभागात सर्वाधिक कपाशीची ३ लाख ८५ हजार ८०० हेक्टरवर लागवड झाली आहे. मात्र, मागील आठ दिवसांपासून संपूर्ण विदर्भात पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतात उगवलेले पीक करपायला सुरुवात झाली आहे, शिवाय काही भागात उगवणच न झाल्याने दुबार पेरणीची वेळ आली आहे. विदर्भात २६ जून रोजी मान्सूनचे आगमन झाले होते. त्या पहिल्याच दिवशी ४१.२ मिमी पाऊस झाला होता. लागोपाठ २७ जून रोजी ११३ मिमी, आणि ३० जून रोजी ८.४ मिमीपर्यंत पाऊस झाला. अशा प्रकारे ६ जुलैपर्यंत एकूण २४२.६ मिमी पावसाची नोंद झाली. या पावसामुळे उत्साहित झालेल्या बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली, परंतु चारच दिवसांत पावसाला ब्रेक लागला. जुलै हा सर्वांधिक पावसाचा महिना समजला जातो, परंतु आठ दिवसांत एक टक्कासुद्धा पाऊ स पडलेला नाही.पऱ्हाटीला जगविण्यासाठी बादलीने पाणीचंद्रपूरच्या राजुरा तालुक्यातील गोवरी येथील शेतकरी कपाशीला जगविण्यासाठी, बादलीने पाणी आणून शेतात टाकण्याची धडपड करताना दिसत आहेत.