शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता बदलणार; 'सेवा तीर्थ'साठी किती खर्च?
2
आमचा अणुबॉम्ब भारत, इस्रायल, अमेरिकेच्या विरोधात...', अणु सिद्धांतावर पाकिस्तानचा मोठा दावा
3
हॉर्मुझचा जलमार्ग इराण रोखणार? जागतिक तेल बाजार धास्तावला; पेट्रोल-डिझेलच्या किमती भडकणार?
4
गुंतवणूकदारांना दिलासा! टाटा स्टील आणि एसबीआयमध्ये मोठी खरेदी; निफ्टी पुन्हा २५,७०० च्या पार
5
ठाकरेंची 'मशाल' हाती घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरली बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री, गल्लोगल्ली केला प्रचार
6
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पुढे गेल्या...! ग्रामीण भागातील निवडणुकीचे बिगुल कधी वाजणार? सर्वोच्च न्यायालयाने दिली नवी मुदत
7
सौदी अरेबियात अवैध स्थलांतरितांविरोधात मोठी कारवाई; आतापर्यंत १० हजार लोकांना देशाबाहेर हाकलले
8
राज ठाकरेंनी अदानींच्या वाढलेल्या उद्योगांवरून घेरले; अमित साटमांनी केला पलटवार, फोटो दाखवत म्हणाले...
9
Dry Day: मुंबई, पुण्यासह राज्यात सर्व २९ महापालिका क्षेत्रात १३ ते १६ जानेवारी या चार दिवस 'ड्राय डे'
10
Sangli Municipal Election 2026: पोलीस बंदोबस्तात पैसे वाटपाचा आरोप, मिरजेत अजितदादा-शरद पवार गटाचे कार्यकर्ते भिडले
11
"भाजपच्या बुलडोझरला न घाबरता आमचा कार्यकर्ता निर्धाराने उभा, काँग्रेसचाच झेंडा फडकणार"
12
रायगडमध्ये शिंदेसेना एकाकी? जिल्हा परिषदेत युतीसाठी भाजपा-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत बोलणी
13
भारताचा जर्मनीसोबत 8 अब्ज डॉलरचा करार, 6 'सायलेंट किलर' पाणबुड्या चीन-पाकची झोप उडवणार
14
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीचे दर नव्या उच्चांकावर; चांदी २.६५ लाखांच्या पार, सोन्यातही मोठी तेजी, पटापट चेक करा नवे दर
15
ममता बॅनर्जींना ईडीनं न्यायालयात खेचलं; कोळसा घोटाळ्याच्या तपासात अडथळा आणल्याचा आरोप!
16
एवढा भाव वाढल्यावर चांदीत पैसा गुंतवावा का; चांदीची चमक वाढतेय... कारण काय?
17
"तपोवनाची जागा कायम खुलीच राहील"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
18
इराणमध्ये हिंसक आंदोलन, लोक रस्त्यावर उतरले; पाकिस्तानला धडकी, शहबाज शरीफांची झोप का उडाली?
19
मालेगावात प्रचारफेऱ्यांनी निवडणुकीत भरले रंग, उमेदवारांनी साधला रविवारचा मुहूर्त!
20
"लोक बेशुद्ध पडले, भाषण का थांबवलं नाही?"; चेंगराचेंगरी प्रकरणी CBI कडून थलपती विजयची चौकशी
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात दुबार पेरणीचे संकट; शेतकरी चिंतेत

By admin | Updated: July 9, 2017 03:09 IST

आधीच विलंबाने दाखल झालेल्या पावसाने दडी मारली असल्याने, विदर्भात बहुतांश जिल्ह्यांतील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे, तर काही ठिकाणी पावसाची

- लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आधीच विलंबाने दाखल झालेल्या पावसाने दडी मारली असल्याने, विदर्भात बहुतांश जिल्ह्यांतील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे, तर काही ठिकाणी पावसाची प्रतीक्षा असल्याने पेरण्याही अडकल्या आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, ६ जुलैपर्यंत नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत ३२.३७ टक्के, तर अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत केवळ ३२.७५ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. नागपूर विभागात सर्वाधिक कपाशीची ३ लाख ८५ हजार ८०० हेक्टरवर लागवड झाली आहे. मात्र, मागील आठ दिवसांपासून संपूर्ण विदर्भात पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतात उगवलेले पीक करपायला सुरुवात झाली आहे, शिवाय काही भागात उगवणच न झाल्याने दुबार पेरणीची वेळ आली आहे. विदर्भात २६ जून रोजी मान्सूनचे आगमन झाले होते. त्या पहिल्याच दिवशी ४१.२ मिमी पाऊस झाला होता. लागोपाठ २७ जून रोजी ११३ मिमी, आणि ३० जून रोजी ८.४ मिमीपर्यंत पाऊस झाला. अशा प्रकारे ६ जुलैपर्यंत एकूण २४२.६ मिमी पावसाची नोंद झाली. या पावसामुळे उत्साहित झालेल्या बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली, परंतु चारच दिवसांत पावसाला ब्रेक लागला. जुलै हा सर्वांधिक पावसाचा महिना समजला जातो, परंतु आठ दिवसांत एक टक्कासुद्धा पाऊ स पडलेला नाही.पऱ्हाटीला जगविण्यासाठी बादलीने पाणीचंद्रपूरच्या राजुरा तालुक्यातील गोवरी येथील शेतकरी कपाशीला जगविण्यासाठी, बादलीने पाणी आणून शेतात टाकण्याची धडपड करताना दिसत आहेत.