शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

भाजपाच्या दृष्टिपत्रातून विदर्भ गायब सेनेने आणला वचननामा

By admin | Updated: October 11, 2014 06:22 IST

अवघ्या चार दिवसांवर मतदानाची तारीख येऊन ठेपली असताना आज शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीने आपले जाहीरनामे प्रकाशित केले

मुंबई : अवघ्या चार दिवसांवर मतदानाची तारीख येऊन ठेपली असताना आज शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीने आपले जाहीरनामे प्रकाशित केले. स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावरून भाजपाचे नेते विदर्भात मते मागत असले, तरी त्यांनी आज जारी केलेल्या दृष्टिपत्रातून विदर्भाचा मुद्दाच गायब आहे. शिवसेनेने आपल्या वचननाम्यात मुंबईतील पूर्वकिनाऱ्याचा विकास, सागरी मुक्त मार्ग, सीआरझेडमध्ये सुधारणा, राज्यभर वारकरी भवन आणि डबेवाला भवनच्या निर्मितीवर भर देण्यात आल्याने हा वचननामा शहरी वळणाचा बनला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक, ग्रामीण जीवनासाठी इंद्रधनुष्य योजना आणि उद्योगांसाठी २४ तास वीजपुरवठा, अशी आश्वासने देखील शिवसेनेने दिली आहेत. भाजपाची राज्यात सत्ता आल्यास एलबीटी रद्द केला जाईल, टोल धोरणात आमूलाग्र बदल करून सामान्य नागरिकांची जाचातून मुक्तता केली जाईल, असे आश्वासन निवडणूक दृष्टिपत्रात देण्यात आले आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीबाबत मात्र त्यात अवाक्षरही नाही.