शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या दृष्टिपत्रातून विदर्भ गायब सेनेने आणला वचननामा

By admin | Updated: October 11, 2014 06:22 IST

अवघ्या चार दिवसांवर मतदानाची तारीख येऊन ठेपली असताना आज शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीने आपले जाहीरनामे प्रकाशित केले

मुंबई : अवघ्या चार दिवसांवर मतदानाची तारीख येऊन ठेपली असताना आज शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीने आपले जाहीरनामे प्रकाशित केले. स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावरून भाजपाचे नेते विदर्भात मते मागत असले, तरी त्यांनी आज जारी केलेल्या दृष्टिपत्रातून विदर्भाचा मुद्दाच गायब आहे. शिवसेनेने आपल्या वचननाम्यात मुंबईतील पूर्वकिनाऱ्याचा विकास, सागरी मुक्त मार्ग, सीआरझेडमध्ये सुधारणा, राज्यभर वारकरी भवन आणि डबेवाला भवनच्या निर्मितीवर भर देण्यात आल्याने हा वचननामा शहरी वळणाचा बनला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक, ग्रामीण जीवनासाठी इंद्रधनुष्य योजना आणि उद्योगांसाठी २४ तास वीजपुरवठा, अशी आश्वासने देखील शिवसेनेने दिली आहेत. भाजपाची राज्यात सत्ता आल्यास एलबीटी रद्द केला जाईल, टोल धोरणात आमूलाग्र बदल करून सामान्य नागरिकांची जाचातून मुक्तता केली जाईल, असे आश्वासन निवडणूक दृष्टिपत्रात देण्यात आले आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीबाबत मात्र त्यात अवाक्षरही नाही.