शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

वेंगुर्लेत काँग्रेस-सेनेला ‘थोडी खुशी थोडा गम’

By admin | Updated: February 26, 2017 00:16 IST

‘राष्ट्रवादी’चा बुरूज ढासळलाच : ‘भाजप’ने पंचायत समितीत खाते उघडले; आव्हान मात्र फोल ठरले

यवतमाळ : खात्यांतर्गत फौजदारपदावर पात्र उमेदवारांना सेवाज्येष्ठतेनुसार नियुक्ती द्यावी, या मुुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी पोलिसांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. महाराष्ट्र पोलीस दलात फौजदारांच्या १ हजार ९०७ जागांवरील नियुक्त्या गुणवत्तेनुसार की सेवाज्येष्ठतेनुसार याचा वाद गेली तीन वर्षे मुंबई उच्च न्यायालयात सुरू होता. त्यावर २१ डिसेंबर २०१६ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय देताना परीक्षा उत्तीर्ण होऊन पात्र ठरलेल्या उमेदवारांना सेवाज्येष्ठतेनुसार नियुक्त्या देण्याचे आदेश जारी केले होते. या निर्णयाला जमादार अशोक लक्ष्मण सावंत व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. अभ्यास करून परीक्षा दिल्याने गुणवत्ताच योग्य ठरावी, सर्वाधिक गुण मिळवूनही ज्येष्ठतेच्या आधारावर नियुक्ती नाकारली जात असेल तर परीक्षेला अर्थ काय? आदी मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. परंतु न्या. आदर्शकुमार गोयल व न्या. उदय उमेश ललित यांच्या खंडपीठाने गुरुवारी ही याचिका फेटाळून लावताना मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य ठरविला. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस दलातील सेवाज्येष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांच्या फौजदारपदावरील स्थायी नियुक्तीचा मार्ग सुकर झाला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर संभाव्य अपीलाची चिन्हे पाहून महासंचालक कार्यालयाने आधीच सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करून ठेवला होता, हे विशेष. खात्यांतर्गत फौजदारांच्या रिक्त असलेल्या सुमारे ४०० ते ५०० जागा लवकरच नव्याने परीक्षा घेऊन भरल्या जाणार असल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) राजकुमार व्हटकर यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.