शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
4
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
5
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
6
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
7
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
8
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
9
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
10
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
11
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
12
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
13
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
14
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
15
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
16
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
17
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
18
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
19
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
20
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...

मुंबईत भाजीपाल्यांचे दर कडाडले

By admin | Updated: June 2, 2017 12:28 IST

राज्यभरातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतक-यांनी शेतीमालच पाठवला नसल्याने फळभाज्यांचे दर कडाडले आहेत.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 2 - राज्यभरातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतक-यांनी शेतीमालच पाठवला नसल्याने फळभाज्यांचे दर कडाडले आहेत. मुंबईत दादर, भायखळा बाजारपेठा ओस पडल्या असून, रोज जिथे गजबजाट असायचा तिथे शुकशुकाट आहे. मुंबईत पालेभाज्या आणि फळभाज्यांचे दर ५० टक्क्यांपासून ३०० टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.
 
आवक घटल्यामुळे कालचाच माल विक्रेत्यांनी आज दुप्पट किंमतीने विकला. रोजच्या ग्राहकांना दरवाढीचा चटका लागला नसला, तरी नव्या ग्राहकांकडून चांगला नफा कमावल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.  हिंसक आंदोलनामुळे शेतकरी माल पाठवण्यास तयार नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
 
दरम्यान दुपारी १ वाजेपर्यंत गजबजाट असणाऱ्या भायखळा मार्केटमध्ये आज ११.30 वाजताच शुकशुकाट दिसत आहे. सर्व माल संपल्यामुळे लवकर बाजार आटपल्याचेही मार्केटचे अध्यक्ष किरण झोडगे यांनी सांगितले.दादरमध्ये रोज 200 गाडया भरून भाजीपाला येतो पण आज फक्त 50 ते 60 गाडयांमधून भाजीपाला आला.