शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

वसई-विरार महापालिकेला नालेसफाईचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2017 02:24 IST

वसई-विरार महापालिकेने मुख्य नाल्यांची सफाई काम हाती न घेतल्यामुळे पालिकेला सफाईचा विसर पडल्याची चर्चा केली जात आहे

लोकमत न्यूज नेटवर्कविरार : पावसाळा वीस दिवसांवर येऊन ठेपला असतानाही वसई-विरार महापालिकेने मुख्य नाल्यांची सफाई काम हाती न घेतल्यामुळे पालिकेला सफाईचा विसर पडल्याची चर्चा केली जात आहे.वसई-विरार परिसरातील मुख्य नाल्यांची एप्रिल-मे महिन्यातच साफ सफाई करण्यात येते. नाल्यातील गाळ, पान वनस्पती काढून नाल्याची खोली व्यविस्थत केली जाते. त्यामुळे डासांच प्रादुर्भाव रोखला जातो. तसेच पावसाळ्यामध्ये सांडपाण्याचा निचरा सुरळीत होतो. मात्र यंदा मे महिनचा पंधरवडा उलटत आला तरी नालेसफाईला सुरवात करणत आलेली नाही. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले असून डेंग्यू मलेरियाचे रुग्ण वाढले आहेत. तसेच नाल्यांची सफाई न केल्यामुळे पावसाळ्यामध्ये सांडपाणी आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये शिरण्याचा धोका आहे.>अस्वच्छ वसई दिवाणमान तलावाने तळ गाठला असून विसर्जन केलेल्या मूर्त्या नजरेस पडू लागल्या होत्या. महानगपालिकेकडून त्या भास्कर आळी समुद्र किनाऱ्यावर टाकल्या जात असतांना नागरिकांनी त्यावर आक्षेप घेऊन त्या समुद्रात पुन्हा विसर्जन करायला लावल्या आहेत.