शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
2
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
3
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
4
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
5
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
6
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
7
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
8
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
9
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
10
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
11
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
12
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
13
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
14
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
15
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
16
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
17
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
18
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
19
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
20
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण

वसई-विरार महापालिकेला नालेसफाईचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2017 02:24 IST

वसई-विरार महापालिकेने मुख्य नाल्यांची सफाई काम हाती न घेतल्यामुळे पालिकेला सफाईचा विसर पडल्याची चर्चा केली जात आहे

लोकमत न्यूज नेटवर्कविरार : पावसाळा वीस दिवसांवर येऊन ठेपला असतानाही वसई-विरार महापालिकेने मुख्य नाल्यांची सफाई काम हाती न घेतल्यामुळे पालिकेला सफाईचा विसर पडल्याची चर्चा केली जात आहे.वसई-विरार परिसरातील मुख्य नाल्यांची एप्रिल-मे महिन्यातच साफ सफाई करण्यात येते. नाल्यातील गाळ, पान वनस्पती काढून नाल्याची खोली व्यविस्थत केली जाते. त्यामुळे डासांच प्रादुर्भाव रोखला जातो. तसेच पावसाळ्यामध्ये सांडपाण्याचा निचरा सुरळीत होतो. मात्र यंदा मे महिनचा पंधरवडा उलटत आला तरी नालेसफाईला सुरवात करणत आलेली नाही. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले असून डेंग्यू मलेरियाचे रुग्ण वाढले आहेत. तसेच नाल्यांची सफाई न केल्यामुळे पावसाळ्यामध्ये सांडपाणी आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये शिरण्याचा धोका आहे.>अस्वच्छ वसई दिवाणमान तलावाने तळ गाठला असून विसर्जन केलेल्या मूर्त्या नजरेस पडू लागल्या होत्या. महानगपालिकेकडून त्या भास्कर आळी समुद्र किनाऱ्यावर टाकल्या जात असतांना नागरिकांनी त्यावर आक्षेप घेऊन त्या समुद्रात पुन्हा विसर्जन करायला लावल्या आहेत.