शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

राज्यस्तरीय अभंग स्पर्धेत वैरागी प्रथम

By admin | Updated: July 21, 2016 03:38 IST

महाराष्ट्रातून सहभागी झालेले १३५ स्पर्धक आणि सलग बारा तास चाललेल्या अभंग स्पर्धेच्या खुल्या गटात अक्षर वैरागी यांनी प्रथम क्रमांक पटकावला

विरार : महाराष्ट्रातून सहभागी झालेले १३५ स्पर्धक आणि सलग बारा तास चाललेल्या अभंग स्पर्धेच्या खुल्या गटात अक्षर वैरागी यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर बालगटात आर्यन जामसुतकरने बाजी मारली. विरारच्या यंग स्टार ट्रस्टने ही स्पर्धा आयोजित केली होती. यात केवळ एक अभंग सादर करावयाचा असल्याने स्पर्धेत चुरस होती. सकाळी ११ वाजता सुरु झालेली स्पर्धा रात्री ११ वाजता समाप्त झाली. यावेळी विरारकरांना बाहेर कोसळणाऱ्या धो धो पावसासोबत अभंगांची संततधार अनुभवायास मिळाली. स्पर्धकांनी भक्तीभावाने अभंग सादर केले. तर रसिक अभंगांनी न्हाऊन गेले. ज्येष्ठ भजन कलावंत बल्लाळ निमकर आणि नाट्यकलावंत शांताराम वाळींजकर यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. नगरसेवक अजीव पाटील, डॉ. प्रवीण क्षीरसागर, मिलिंंद पवार, मिलिंंद पोंक्षे, आरती वढेर, संदीप फाटक, डॉ. रजनी कोळी, रमाकांत वाघचौडे यांनी सहकार्य केले. गायक कलावंतांना कुमार सुपेकर, मोहित निजाई, जयवंत फडके, वैभव जोशी, अशोक पवार या वादक कलावंतांनी साथ दिली. खुल्या गटात अक्षर वैरागी (प्रथम), आरती सत्पाल (द्वितीय), प्रज्ञा गावंड (तृतीय), अनन सावंत (चतुर्थ) यांच्यासह संतोष नाठे, खुशाली वैती, समीर लाड, रंजना कवडी, संतोष ननावडे (उत्तेजनार्थ) यांनी बाजी मारली. बालगटात आर्यन जामसुतकर (प्रथम), ब्राम्ही शेणॉय (द्वितीय), अक्षता वैरागी (तृतीय) आणि सूर्या राजन (चतुर्थ) यांनी बाजी मारली. (प्रतिनिधी)