शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
6
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
7
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
8
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
9
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
10
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
11
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
12
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
13
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
14
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
15
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
16
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
17
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
18
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
19
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
20
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

प्रसारमाध्यमांचा भाजपाकडून चलाखीने वापर

By admin | Updated: January 11, 2015 00:51 IST

भारतीय जनता पक्षाला माध्यमांना चलाखीने हाताळण्याचे तंत्र अवगत असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी व्यक्त केले.

पुणे : माजी पंत्रप्रधान इंदिरा गांधी यांच्या हुकूमशाहीमुळे सर्वसामान्य जनतेने त्यांना पराभूत केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेसुद्धा हुकूमशहा बनले तर देशातील जनता त्यांना हरवेल. भारतीय जनता पक्षाला माध्यमांना चलाखीने हाताळण्याचे तंत्र अवगत असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी व्यक्त केले. भारतीय छात्र संसदेमध्ये ‘माध्यमे : वास्तव की टीआरपीचा खेळ’ या विषयावर चर्चासत्रात राजदीप सरदेसाई बोलत होते. या चर्चासत्रात पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, कालिकत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम. अब्दुल सलाम, उत्तराखंड विधानसभेचे अध्यक्ष गोविंद सिंग कुंजवाल, फर्ग्युसन महाविद्यालयाची विद्यार्थिनी शर्मिला शेंडे आदींनी सहभाग घेताला. तेलंगणाचे आमदार के. पी. विवेकानंद यांना ‘युवा आमदार पुरस्कार’ देण्यात आला. सरदेसाई म्हणाले, ‘‘अलीकडे मोदींना प्रश्न विचारण्याचे सोडून काही पत्रकार त्यांच्याबरोबर सेल्फी काढून घेत आहेत. त्यामुळे पत्रकारितेला पब्लिक रिलेशनचे स्वरूप आल्याचे दिसून येते.’’ (प्रतिनिधी)शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बातम्यांकडे माध्यमांकडून दुर्लक्ष केले जाते. तर, सेलिब्रिटींच्या लहानसहान बातम्या वारंवार दाखविल्या जातात. कोणत्या बातम्या आम्हाला पाहायच्या आहेत, हे तरुणांनी तसेच सर्वसामान्य प्रेक्षकांनी माध्यमांना सांगण्याची वेळ आली आहे. - राजदीप सरदेसाई, ज्येष्ठ पत्रकार