शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: गळफासासाठी वापरलेली साडी आणि पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो का?
2
सैनिकांचे मृतदेह, युद्धकैद्यांची अदलाबदल,...; रशिया-युक्रेन यांच्या शांतता बैठकीत काय ठरलं?
3
३.५ किलो सोने, २ किलो चांदी अन् १ कोटी रोकड...: IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड
4
NEET PG 2025 Exam: नीट परीक्षा पुढे ढकलली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एनबीईएमएसचा मोठा निर्णय
5
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
6
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
7
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
8
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
9
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
10
Thane Water Cut: ठाणेकरांनो लक्ष द्या! 'या' दिवशी १२ तास शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद
11
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
12
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई
13
जोतिबाला गेला अन् वाट चुकला...शेवटचा काॅल भावाला केला; परळीच्या तरुणाची लातुरात आत्महत्या
14
'ऑपरेशन सिंदूर'नंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ परतल्यावर PM नरेंद्र मोदींंना भेटणार
15
Women's ODI World Cup 2025 : शेड्यूल ठरलं! पण पाकमुळं 'फायनल' भारतात होणार की, बाहेर हा प्रश्न उरला
16
Ajit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, "आमची विचारधारा वेगवेगळी असली तरी…"
17
रिंकू सिंहची होणारी पत्नी खासदार, किती आहे तिची संपत्ती...; डोळ्यांवर विश्वास बसणार नाही...
18
सत्यजित तांबेंचे विधान बालिशपणाचे, काँग्रेसने त्यांना...; बाळासाहेब थोरातांनी फटकारले
19
शिलाँगला हनिमूनसाठी गेलेल्या राजाचा मृतदेह सापडला; सोनम अद्याप बेपत्ताच...
20
पाटण्याहून उड्डाण केलेल्या विमानाला गिधाडाची धडक, रांचीत इमर्जन्सी लँडिंग; 4000 फूट उंचावर अडकला होता 175 जणांचा जीव

मद्यनिर्मितीसाठी २०० कोटी लिटर पाण्याचा वापर

By admin | Updated: May 14, 2016 03:01 IST

मद्य व बीअरनिर्मिती करणाऱ्या दहा कारखान्यांनी २०१५-१६ आर्थिक वर्षात तब्बल २०० कोटी लिटर पाणी वापरल्याचे स्पष्ट झाल.

संजय देशपांडे, औरंगाबादमद्य व बीअरनिर्मिती करणाऱ्या दहा कारखान्यांनी २०१५-१६ आर्थिक वर्षात तब्बल २०० कोटी लिटर पाणी वापरल्याचे स्पष्ट झाल. बीअरच्या सहा कारखान्यांनी ३१ कोटी ७ लाख १,७८१ लिटर, तर विदेशी मद्य तयार करणाऱ्या चार कारखान्यांनी ७ कोटी ६३ लाख १६,६१९ लिटर उत्पादन घेतले. २०१४-१५ वर्षाच्या तुलनेत बीअरनिर्मितीत तीन टक्के, तर विदेशी मद्यनिर्मितीत नऊ टक्के वाढ झाली.औरंगाबादेतील बीअर व मद्यनिर्मिती उद्योगांना अवघ्या १६ रुपयांत एक हजार लिटर शुद्ध पाण्याचा पुरवठा होतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) या क्षेत्रातील १२ उद्योगांना दररोज ४० लाख लिटर पाणी पुरवले जात होते. ‘लोकमत’ने ७ व ८ एप्रिलच्या अंकात वृत्त प्रसिद्ध करून याकडे लक्ष वेधले होते. याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिकाही दाखल झालेल्या. मद्यनिर्मिती कंपन्यांच्या पाण्यात ६० टक्के, तर इतर उद्योगांच्या पाण्यात २५ टक्के कपात करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. परिणामी उत्पादन ६० टक्क्यांनी घटले आहे. अशी झाली वाढ२०१४-१५ यावर्षी ६ कोटी ९९ लाख ६८,३४० लिटर विदेशी मद्य तयार झाले. २०१५-१६ मध्ये ७ कोटी ७३ लाख १६,६१६ लिटर मद्य तयार झाले. उत्पादनात ९ टक्के वाढ झाली. २०१४-१५ यावर्षी ३० कोटी १६ लाख ५२,१५७ लिटर बीअर तयार झाली.२०१५-१६ यावर्षी ३१ कोटी ७ लाख १,७८१ लिटरची निर्मिती झाली. उत्पादनातील वाढ ३ टक्के आहे.२०१४-१५ यावर्षात राज्य सरकारला ३,१५५ कोटी रुपयांचा, तर २०१५-१६ यावर्षी ३,५४८ कोटी रुपयांचा महसूल मिळाला.