शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण

By admin | Updated: November 16, 2016 05:52 IST

शहरात होणाऱ्या ९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डोंबिवली : शहरात होणाऱ्या ९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात झाले. संमेलनाची आयोजक संस्था असलेल्या आगरी यूथ फोरमने बोधचिन्हासाठी घेतलेल्या स्पर्धेतून सुमित म्हात्रे यांचे बोधचिन्ह निवडण्यात आले.साहित्य संमेलन स्मार्ट केले जाईल. त्यामुळे बोधचिन्हाचा अनावरण सोहळाही ‘सब कुछ बडा’ असेल. बोधचिन्ह अनावरणासाठी फडणवीस यांना डोंबिवलीत पाचारण केले जाईल, असे साहित्य संमेलनानिमित्त काही दिवसांपूर्वी घेतलेल्या वाचक मेळाव्यात स्वागताध्यक्ष व आगरी यूथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी जाहीर केले होते. मात्र, फडणवीस यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे त्यांची वेळ मिळत नसल्याने मंगळवारी मंत्रालयात राज्यमंत्री व स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने बोधचिन्हाच्या अनावरणाचा कार्यक्रम झाला. या वेळी राज्यमंत्री चव्हाण, गुलाब वझे, साहित्यिक रविप्रकाश कुलकर्णी, साहित्य महामंडळाच्या सदस्या उषा तांबे, डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, मसपाच्या डोंबिवलीशाखेचे उपाध्यक्ष सुरेश देशपांडे, आगरी युथ फोरमचे जालिंदरपाटील, पांडुरंग म्हात्रे, प्रभाकर चौधरी, रामकृष्ण पाटील, दत्ता वझे, प्रकाश भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)