शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

नगर परिषद कर्मचाऱ्यांचा उद्याचा बेमुदत संप अटळ

By admin | Updated: July 14, 2014 03:43 IST

राज्यातील २३५ नगर परिषदांमधील ७० हजार कर्मचारी मंगळवारपासून बेमुदत संपावर जात आहेत.

मुंबई : राज्यातील २३५ नगर परिषदांमधील ७० हजार कर्मचारी मंगळवारपासून बेमुदत संपावर जात आहेत. मात्र त्यांच्या मागण्यांवर साधी चर्चा करण्याचे औदार्यही नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी दाखविलेले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या कायम सेवेतील आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांनी संघर्ष समिती स्थापत संपाचा पवित्रा कायम ठेवला.गेल्या सहा महिन्यांपासून वेतन आणि पेन्शन मिळाली नसल्याने कायम सेवेत आणि रोजंदारीवर असलेल्या नगर परिषद कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे नगर परिषदांमध्ये वित्तीय तूट निर्माण झाल्याने वेतन आणि पेन्शन थकल्याचा आरोप संघर्ष समितीचे अध्यक्ष विश्वनाथ घुगे यांनी केला आहे. शासनाने जकात रद्द करून सहायक अनुदान देण्यास सुरुवात केल्यानंतर ही समस्या उद्भवल्याचे घुगे यांचे म्हणणे आहे.यासंदर्भात गेल्या चार महिन्यांत नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांच्यासोबत संघर्ष समितीने तीन बैठका घेतल्या. मात्र त्यात तोडगा निघू शकलेला नाही. संघटनेने जून महिन्यात केलेल्या भीक मांगो आंदोलनादरम्यान सामंत यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र मुख्यमंत्री दूरच स्वत: सामंतही शिष्टमंडळाला भेटले नसल्याचा आरोप संघर्ष समितीने केला आहे. (प्रतिनिधी)