शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
6
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
7
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
8
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
9
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
10
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
11
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
12
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
13
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
14
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
15
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
16
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
17
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
18
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
19
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
20
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या

चांगला माणूस घडविण्याची जबाबदारी विद्यापीठांची

By admin | Updated: July 27, 2015 00:42 IST

शिक्षण घेऊन त्याचा समाजासाठी उपयोग होणे गरजेचे आहे. मात्र, आजची शिक्षण पद्धती मानवतेप्रति असलेल्या दायित्वापासून दूर जात आहे,

जळगाव : शिक्षण घेऊन त्याचा समाजासाठी उपयोग होणे गरजेचे आहे. मात्र, आजची शिक्षण पद्धती मानवतेप्रति असलेल्या दायित्वापासून दूर जात आहे, अशी खंत व्यक्त करत चांगला माणूस घडविण्याची जबाबदारी विद्यापीठांची आहे, अशी अपेक्षा केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरण राज्यमंत्री विजय साम्पला यांनी व्यक्त केली.काही जण प्राप्त शिक्षणाचा वापर चुकीच्या कामासाठी करतात. शिक्षणानंतर पैसा कसा कमवता येईल, याकडे काही विद्यार्थ्यांचे लक्ष असते. पैशांच्या मागे धावण्यामुळे कुटुंबातील सदस्यांचे नातेसंबंध संपुष्टात येत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. अनुसूचित जातीच्या विद्यार्थिनींसाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थिनी वसतिगृहाचे उद्घाटन व पदव्युत्तर शिक्षणशास्त्र विभागाच्या इमारतीचा पायाभरणी समारंभाप्रसंगी ते बोलत होते. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालयाच्या बाबू जगजीवनराम छात्रावास योजनेंतर्गत हे वसतिगृह बांधण्यात आले आहे.महाविद्यालये व विद्यापीठांमधून विद्यार्थ्यांना जे शिक्षण दिले जात आहे. त्यात नातेसंबंध कसे टिकवून ठेवायचे? हे सांगितले जात नाही. त्यामुळे नातेसंबंध संपुष्टात येत असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)