शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

चांगला माणूस घडविण्याची जबाबदारी विद्यापीठांची

By admin | Updated: July 27, 2015 00:42 IST

शिक्षण घेऊन त्याचा समाजासाठी उपयोग होणे गरजेचे आहे. मात्र, आजची शिक्षण पद्धती मानवतेप्रति असलेल्या दायित्वापासून दूर जात आहे,

जळगाव : शिक्षण घेऊन त्याचा समाजासाठी उपयोग होणे गरजेचे आहे. मात्र, आजची शिक्षण पद्धती मानवतेप्रति असलेल्या दायित्वापासून दूर जात आहे, अशी खंत व्यक्त करत चांगला माणूस घडविण्याची जबाबदारी विद्यापीठांची आहे, अशी अपेक्षा केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरण राज्यमंत्री विजय साम्पला यांनी व्यक्त केली.काही जण प्राप्त शिक्षणाचा वापर चुकीच्या कामासाठी करतात. शिक्षणानंतर पैसा कसा कमवता येईल, याकडे काही विद्यार्थ्यांचे लक्ष असते. पैशांच्या मागे धावण्यामुळे कुटुंबातील सदस्यांचे नातेसंबंध संपुष्टात येत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. अनुसूचित जातीच्या विद्यार्थिनींसाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थिनी वसतिगृहाचे उद्घाटन व पदव्युत्तर शिक्षणशास्त्र विभागाच्या इमारतीचा पायाभरणी समारंभाप्रसंगी ते बोलत होते. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालयाच्या बाबू जगजीवनराम छात्रावास योजनेंतर्गत हे वसतिगृह बांधण्यात आले आहे.महाविद्यालये व विद्यापीठांमधून विद्यार्थ्यांना जे शिक्षण दिले जात आहे. त्यात नातेसंबंध कसे टिकवून ठेवायचे? हे सांगितले जात नाही. त्यामुळे नातेसंबंध संपुष्टात येत असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)