शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

चांगला माणूस घडविण्याची जबाबदारी विद्यापीठांची

By admin | Updated: July 27, 2015 00:42 IST

शिक्षण घेऊन त्याचा समाजासाठी उपयोग होणे गरजेचे आहे. मात्र, आजची शिक्षण पद्धती मानवतेप्रति असलेल्या दायित्वापासून दूर जात आहे,

जळगाव : शिक्षण घेऊन त्याचा समाजासाठी उपयोग होणे गरजेचे आहे. मात्र, आजची शिक्षण पद्धती मानवतेप्रति असलेल्या दायित्वापासून दूर जात आहे, अशी खंत व्यक्त करत चांगला माणूस घडविण्याची जबाबदारी विद्यापीठांची आहे, अशी अपेक्षा केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरण राज्यमंत्री विजय साम्पला यांनी व्यक्त केली.काही जण प्राप्त शिक्षणाचा वापर चुकीच्या कामासाठी करतात. शिक्षणानंतर पैसा कसा कमवता येईल, याकडे काही विद्यार्थ्यांचे लक्ष असते. पैशांच्या मागे धावण्यामुळे कुटुंबातील सदस्यांचे नातेसंबंध संपुष्टात येत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. अनुसूचित जातीच्या विद्यार्थिनींसाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थिनी वसतिगृहाचे उद्घाटन व पदव्युत्तर शिक्षणशास्त्र विभागाच्या इमारतीचा पायाभरणी समारंभाप्रसंगी ते बोलत होते. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालयाच्या बाबू जगजीवनराम छात्रावास योजनेंतर्गत हे वसतिगृह बांधण्यात आले आहे.महाविद्यालये व विद्यापीठांमधून विद्यार्थ्यांना जे शिक्षण दिले जात आहे. त्यात नातेसंबंध कसे टिकवून ठेवायचे? हे सांगितले जात नाही. त्यामुळे नातेसंबंध संपुष्टात येत असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)