शहरं
Join us  
Trending Stories
1
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
2
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
3
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
4
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
5
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
6
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
7
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
8
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
9
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
10
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
11
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
12
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
13
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
14
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
15
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
16
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
17
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
18
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
19
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
20
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार

अविश्वासाचा तिढा सुटेल, काँग्रेस-राष्ट्रवादी आशावादी

By admin | Updated: March 9, 2015 01:48 IST

विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावाचा तिढा सोडवण्याकरिता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष

मुंबई : विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावाचा तिढा सोडवण्याकरिता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यात चर्चा सुरु असून त्यातून सकारात्मक तोडगा निघेल, असा विश्वास राधाकृष्ण विखे-पाटील व धनंजय मुंडे या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमधील विरोधी पक्षनेत्यांनी व्यक्त केला. दोन्ही पक्षांमधील समन्वयावर याचा कुठलाही परिणाम होणार नाही, असा दावा त्यांनी केला.विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपा-शिवसेना सरकारला घेरण्याची रणनिती काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते निश्चित करीत आहेत. या पार्श्वभूमीवर नागपूर येथील अधिवेशनात सभापतींविरुद्ध दाखल अविश्वास प्रस्तावाबाबत विचारले असता याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु असल्याचे विखे व मुंडे यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अविश्वास प्रस्ताव मागे घेण्यास नकार दिल्याकडे लक्ष वेधले असता चर्चेतून नक्की सकारात्मक मार्ग निघेल, असा विश्वास विखे-पाटील यांनी व्यक्त केला. विधानसभेत काँग्रेसचे बहुमत असतानाही राष्ट्रवादीकडे अध्यक्षपद सोपवले होते. त्यामुळे आता विधान परिषदेत राष्ट्रवादीचे संख्याबळ अधिक असल्याने त्यांनी सभापतीपदावर दावा करु नये, असे काँग्रेसचे मत आहे तर बहुमताच्या आधारे विधान परिषदेतील सभापती व विरोधी पक्षनेतेपद ही दोन्ही पदे मिळावी, असे राष्ट्रवादीचे मत आहे. दोन्ही कॉँग्रेस मधील सुंदोपसुदी आता राज्यात लपली नसल्याने या प्रयत्नांकडे जनतेचे ही लक्ष लागले आहे. (विशेष प्रतिनिधी)