शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

उजनीवरील वीजनिर्मिती केंद्र कार्यान्वित, १२ मेगावॅट निर्मिती होणार

By admin | Updated: September 28, 2016 19:36 IST

उजनी धरणाच्या पातळीत कमालीची वाढ झाल्यामुळे उजनीची टक्केवारी १०० टक्केच्या जवळ आली

ऑनलाइन लोकमतसोलापूर/बेंबळे, दि. 28 - उजनी धरणाच्या पातळीत कमालीची वाढ झाल्यामुळे उजनीची टक्केवारी १०० टक्केच्या जवळ आली आहे. त्यामुळे बुधवार सायंकाळी ५ वाजल्यापासून पॉवर हाऊस (वीज प्रकल्पासाठी १५०० क्युसेकने) पाणी सोडण्यास सुरूवात केली आहे. यावर्षी प्रथमच वीज निर्मितीसाठी पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. या वीज प्रकल्पातून १२ मेगावॅट वीज निर्मिती चालू झाली आहे.उजनी धरणाची पाणीपातळी ४९१ मीटरच्या खाली आल्यास वीज प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवता येत नाही. कारण या प्रकल्पाला १६०० क्युसेक पाणी वापरावे लागते. त्यामुळे उजनी धरणात पुरेशा पाणी साठा झाल्याशिवाय वीजप्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवला जात नाही. सध्या उजनी धरणात ९७ टक्के पाणीसाठा झाला आहे. दौंड येथुन ७६९३ क्सुसेकने पाणी धरणात येत आहे. कालव्यात चालू असलेल्या १५०० क्युसेकमध्ये वाढ करून तो १८०० करण्यात आला आहे़ तर वीजनिर्मिती प्रकल्पासाठी १५०० क्युसेक चालू केला आहे.उजनी धरण १०० टक्के होण्यास केवळ ३ टक्के म्हणजे १ टीएमसी पाणी आवश्यक आहे. परंतु उजनी धरणात ११० टक्के म्हणजेच १२३ टीएमसी पाणीसाठा केला जातो. त्यामुळे पूर्ण क्षमतेने भरण्यास फक्त ७ टीएमसी पाण्याची गरज आहे.