शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
4
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
5
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
6
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
7
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
8
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
9
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
10
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
11
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
12
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
13
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
14
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
15
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
16
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
17
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
18
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
19
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
20
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन

‘उद्धव यांचे नाचता येईना अंगण वाकडे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:43 IST

मुंबईत पाऊस पडतो तसा तो नवी मुंबईतही पडतो. परंतु, पहिल्याच पावसात मुंबई, ठाणे, कल्याण- डोंबिवली या शहरात पाणी तुंबते. नवी मुंबईच्या बाबत हे का घडत

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मुंबईत पाऊस पडतो तसा तो नवी मुंबईतही पडतो. परंतु, पहिल्याच पावसात मुंबई, ठाणे, कल्याण- डोंबिवली या शहरात पाणी तुंबते. नवी मुंबईच्या बाबत हे का घडत नाही, असा सवाल राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना केला. मुंबईत पाऊस पडला तर त्याला बीएमसी जबाबदार कशी या ठाकरे यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेताना पवार म्हणाले की, उद्धव यांचे हे वक्तव्य म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे, असा प्रकार आहे. मागील २५ वर्षे मुंबई महापालिकेची सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेनेचे हे अपयश असून केवळ कामांचे नियोजन नसल्यानेच आज या शहरांवर ही वेळ आली असल्याचेही त्यांनी सांगितले. ठाण्यातील टीप टॉप प्लाझा येथे आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकारी मार्गदर्शन मेळाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेनेवर टीका केली. पावसाळी पूराच्या पाण्याचा निचरा करण्याचे नियोजन नसणे, पाइपलाईन व्यवस्थित न टाकणे, खड्डे पडणे हे सर्व नियोजन नसल्यानेच होत असल्याचा आरोपही पवार यांनी केला.