शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

‘उद्धव यांचे नाचता येईना अंगण वाकडे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:43 IST

मुंबईत पाऊस पडतो तसा तो नवी मुंबईतही पडतो. परंतु, पहिल्याच पावसात मुंबई, ठाणे, कल्याण- डोंबिवली या शहरात पाणी तुंबते. नवी मुंबईच्या बाबत हे का घडत

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मुंबईत पाऊस पडतो तसा तो नवी मुंबईतही पडतो. परंतु, पहिल्याच पावसात मुंबई, ठाणे, कल्याण- डोंबिवली या शहरात पाणी तुंबते. नवी मुंबईच्या बाबत हे का घडत नाही, असा सवाल राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना केला. मुंबईत पाऊस पडला तर त्याला बीएमसी जबाबदार कशी या ठाकरे यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेताना पवार म्हणाले की, उद्धव यांचे हे वक्तव्य म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे, असा प्रकार आहे. मागील २५ वर्षे मुंबई महापालिकेची सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेनेचे हे अपयश असून केवळ कामांचे नियोजन नसल्यानेच आज या शहरांवर ही वेळ आली असल्याचेही त्यांनी सांगितले. ठाण्यातील टीप टॉप प्लाझा येथे आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकारी मार्गदर्शन मेळाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेनेवर टीका केली. पावसाळी पूराच्या पाण्याचा निचरा करण्याचे नियोजन नसणे, पाइपलाईन व्यवस्थित न टाकणे, खड्डे पडणे हे सर्व नियोजन नसल्यानेच होत असल्याचा आरोपही पवार यांनी केला.