शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

‘उद्धव यांचे नाचता येईना अंगण वाकडे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:43 IST

मुंबईत पाऊस पडतो तसा तो नवी मुंबईतही पडतो. परंतु, पहिल्याच पावसात मुंबई, ठाणे, कल्याण- डोंबिवली या शहरात पाणी तुंबते. नवी मुंबईच्या बाबत हे का घडत

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मुंबईत पाऊस पडतो तसा तो नवी मुंबईतही पडतो. परंतु, पहिल्याच पावसात मुंबई, ठाणे, कल्याण- डोंबिवली या शहरात पाणी तुंबते. नवी मुंबईच्या बाबत हे का घडत नाही, असा सवाल राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना केला. मुंबईत पाऊस पडला तर त्याला बीएमसी जबाबदार कशी या ठाकरे यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेताना पवार म्हणाले की, उद्धव यांचे हे वक्तव्य म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे, असा प्रकार आहे. मागील २५ वर्षे मुंबई महापालिकेची सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेनेचे हे अपयश असून केवळ कामांचे नियोजन नसल्यानेच आज या शहरांवर ही वेळ आली असल्याचेही त्यांनी सांगितले. ठाण्यातील टीप टॉप प्लाझा येथे आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकारी मार्गदर्शन मेळाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेनेवर टीका केली. पावसाळी पूराच्या पाण्याचा निचरा करण्याचे नियोजन नसणे, पाइपलाईन व्यवस्थित न टाकणे, खड्डे पडणे हे सर्व नियोजन नसल्यानेच होत असल्याचा आरोपही पवार यांनी केला.