शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

उद्धव ठाकरे यांना निमंत्रणच नाही !

By admin | Updated: January 16, 2016 01:04 IST

मराठीच्या अस्मितेसाठी, स्वाभिमानासाठी जी शिवसेना लढली, त्या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना अजूनही साहित्य संमेलनाचे निमंत्रण नाही, अशी खंत व्यक्त करत

पिंपरी चिंचवड : मराठीच्या अस्मितेसाठी, स्वाभिमानासाठी जी शिवसेना लढली, त्या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना अजूनही साहित्य संमेलनाचे निमंत्रण नाही, अशी खंत व्यक्त करत अशा संमेलनात शिवसैनिकांनी जायचे का, असा सवाल परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केला आहे. आपण संमेलनाला येणार का, या प्रश्नावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विविध विषयांवर रेखाटलेल्या कुंचल्याचे फटकारे या व्यंगचित्र प्रदर्शनाचे दालन संमेलनातील ग्रंथप्रदर्शनात आहे. या दालनाचे उद्घाटन रावते यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, आमच्या दृष्टीने साहित्य संमेलन संपले आहे, त्याचे सूप वाजले आहे. यापूर्वी संमेलनाआधी संमेलनाध्यक्षांचा परिचय होत नव्हता. तो परिचय झाला. तसेच, त्यांचा हट्टीपणाही खूप झाला. स्वाभिमान असणारा संमेलनाध्यक्ष हवा होता; त्यांच्या ज्ञानावर, लिखाणावर बोलण्याचा माझा अधिकार नाही. संमेलनाध्यक्ष म्हणतात, इंग्रजी ज्ञानभाषा आहे, हिन्दी राष्ट्रभाषा आहे, तर मग मराठी कुठे आहे?, असा सवालही त्यांनी केला.