शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
5
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
6
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
7
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
8
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
9
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
10
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
11
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
12
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
13
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
14
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
15
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
16
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
17
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
18
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
19
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
20
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक

दिल्लीत बेदींचा नव्हे मोदींचाच पराभव - उद्धव ठाकरे

By admin | Updated: February 10, 2015 14:51 IST

दिल्लीतील पराभव हा मोदींचा पराभव आहे या अण्णा हजारे यांच्या मताशी सहमत असल्याचे विधान करत उद्धव ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधला आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १० - दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभवावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे कान टोचले आहेत. दिल्लीतील पराभव हा मोदींचा पराभव आहे या अण्णा हजारे यांच्या मताशी सहमत असल्याचे विधान करत उद्धव ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधला आहे. कोणीही जनतेला गृहीत धऱु नये, जनता अस्वस्थ आहे असे विधानही त्यांनी केले आहे. 

मुंबईत मंगळवारी दुपारी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावरुन भाजपाला चिमटे काढले. दिल्लीतील जनतेने आमिषाला बळी न पडता मतदान केले असून आपचा विजय हे लोकशाहीचे कौतुक आहे असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. भाजपाच्या जनतेकडून ही गोष्ट शिकण्यासारखी आहे असेही त्यांनी नमूद केले. लाटेपेक्षा त्सुनामी मोठी असते, दिल्लीतील जनतेने त्सुनामी आणली आहे असा खोचक टोलाही त्यांनी भाजपाला लगावला. केजरीवाल यांनी निमंत्रण दिल्यास शपथविधी सोहळ्याला जायचे की नाही यावर विचार करु असेही त्यांनी सांगितले.