शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

दोन टन विषारी आंबे श्रीरामपूरमध्ये नष्ट

By admin | Updated: May 24, 2015 01:56 IST

रासायनिक दूधनिर्मिती व भेसळीचे केंद्र बनलेल्या श्रीरामपूर येथे आंब्यांमध्येही विष कालविण्याचे प्रकार सुरू असल्याचे शुक्रवारी उघडकीस आले.

श्रीरामपूर (अहमदनगर) : रासायनिक दूधनिर्मिती व भेसळीचे केंद्र बनलेल्या श्रीरामपूर येथे आंब्यांमध्येही विष कालविण्याचे प्रकार सुरू असल्याचे शुक्रवारी उघडकीस आले. अहमदनगरच्या अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करून सुमारे दोन टन आंबे कचऱ्यात टाकून त्यावर ट्रॅक्टर फिरविला.कृत्रिम रासायनिक दूध निर्मिती व भेसळीमुळे श्रीरामपूर प्रकाशझोतात आले होते. या गुन्ह्यातील सव्वाशे आरोपी न्यायालयातून निर्दोष सुटले. त्यापाठोपाठ आता कृत्रिमरित्या आंबे पिकवून काही व्यापारी झटपट पैसे मिळवण्याचा मार्ग अनुसरत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून नैसर्गिकरीत्या आंबे पिकविण्याऐवजी त्यासाठी कॅल्शिअम कार्बाइड व इतर रसायनांचा वापर केल्याची नुसती चर्चा होती. श्रीरामपूरमध्ये अशा प्रकारे आंबा पिकवून विषारी आंबा ग्राहकांच्या माथी मारला जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यांनी शुक्रवारी श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील ठोक फळ विक्रेत्यांच्या गोदामांमध्ये छापे मारले. त्यात व्यापाऱ्यांकडील १,७२६ किलो आंबे जप्त करण्यात आले. (प्रतिनिधी)