शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

राज्यातील दुष्काळग्रस्तांना दोन हजार कोटींची मदत

By admin | Updated: April 29, 2016 02:30 IST

राज्य शासनाने गेल्या खरीप हंगामात दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी ‘नॅशनल डिजास्टर रिस्पॉन्स फंड’कडे (एनडीआरएफ) ४ हजार २ कोटी रुपयांची मागणी केली होती.

नागपूर : राज्य शासनाने गेल्या खरीप हंगामात दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी ‘नॅशनल डिजास्टर रिस्पॉन्स फंड’कडे (एनडीआरएफ) ४ हजार २ कोटी रुपयांची मागणी केली होती. एनडीआरएफच्या उच्चस्तरीय समितीने ३ हजार ४९ कोटी रुपये मंजूर केले. नियमानुसार, यापैकी ७५ टक्के म्हणजे २ हजार ५४८ कोटी राज्याला देण्यात आले आहेत. एनडीआरएफने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती दिली. यावर न्यायालयाने शासनाला आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.पैसेवारी पद्धतीविरुद्ध सायतखर्डा, ता. घाटंजी (यवतमाळ) येथील ग्राम विकास बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. नीलेश चावरडोल व शेतकरी देवानंद पवार यांनी वेगवेगळ्या जनहित याचिका दाखल केल्या आहेत. या प्रकरणात केंद्र सरकारला एनडीआरएफमार्फत प्रतिवादी केले आहे. शासकीय योजनांचा कोणत्या जिल्ह्याला किती लाभ द्यायचा, हे पैसेवारीवरून ठरते. सध्याची पैसेवारी पद्धत पूर्णत: कालबाह्य आहे. १० बाय १० मीटरचे प्लॉटस् पाडून पिकाचे मूल्यमापन केले जाते. त्यातून खरी परिस्थिती पुढे येत नाही. यामुळे अनेक दुष्काळग्रस्त गावे लाभापासून वंचित राहतात, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.