शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

राज्यातील दुष्काळग्रस्तांना दोन हजार कोटींची मदत

By admin | Updated: April 29, 2016 02:30 IST

राज्य शासनाने गेल्या खरीप हंगामात दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी ‘नॅशनल डिजास्टर रिस्पॉन्स फंड’कडे (एनडीआरएफ) ४ हजार २ कोटी रुपयांची मागणी केली होती.

नागपूर : राज्य शासनाने गेल्या खरीप हंगामात दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी ‘नॅशनल डिजास्टर रिस्पॉन्स फंड’कडे (एनडीआरएफ) ४ हजार २ कोटी रुपयांची मागणी केली होती. एनडीआरएफच्या उच्चस्तरीय समितीने ३ हजार ४९ कोटी रुपये मंजूर केले. नियमानुसार, यापैकी ७५ टक्के म्हणजे २ हजार ५४८ कोटी राज्याला देण्यात आले आहेत. एनडीआरएफने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती दिली. यावर न्यायालयाने शासनाला आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.पैसेवारी पद्धतीविरुद्ध सायतखर्डा, ता. घाटंजी (यवतमाळ) येथील ग्राम विकास बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. नीलेश चावरडोल व शेतकरी देवानंद पवार यांनी वेगवेगळ्या जनहित याचिका दाखल केल्या आहेत. या प्रकरणात केंद्र सरकारला एनडीआरएफमार्फत प्रतिवादी केले आहे. शासकीय योजनांचा कोणत्या जिल्ह्याला किती लाभ द्यायचा, हे पैसेवारीवरून ठरते. सध्याची पैसेवारी पद्धत पूर्णत: कालबाह्य आहे. १० बाय १० मीटरचे प्लॉटस् पाडून पिकाचे मूल्यमापन केले जाते. त्यातून खरी परिस्थिती पुढे येत नाही. यामुळे अनेक दुष्काळग्रस्त गावे लाभापासून वंचित राहतात, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.