शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेले दोन हजार २६१ विद्यार्थी प्रवेशापासून वंचित

By admin | Updated: September 8, 2016 21:26 IST

दोन आठवडे उलटले असून अद्याप उत्तीर्ण झालेल्या एकूण २२६१ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसल्याचे जिल्ह्यात चित्र आहे.

ऑनलाइन लोकमत

जळगाव, दि. 8 - १० वी आणि १२ वीच्या फेरपरीक्षांचे निकाल जाहीर होऊन दोन आठवडे उलटले असून अद्याप उत्तीर्ण झालेल्या एकूण २२६१ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसल्याचे जिल्ह्यात चित्र आहे. शहरांमधील महाविद्यालयांमध्ये प्रवेशाबाबत अडचणी अधिक येत असल्याची माहिती समोर आली आहे. १० वीच्या फेरपरीक्षेमध्ये ११०८ तर १२ वीच्या परीक्षेत ११५३ विद्यार्थी यशस्वी झाले. यातील १०वीमध्ये फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याबाबत शिक्षण उपसंचालक, नाशिक यांनी जि.प.ला पत्र दिले आहे. हे पत्र मात्र पुढे विद्यालये किंवा इतर यंत्रणांकडे पाठविण्यात आलेले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.तर १२ वीमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांबाबतही जि.प.ने विद्यापीठाला पत्र दिलेले नाही. यातच विद्यापीठाने काही महाविद्यालयांना जागा वाढविण्यासंबंधी सूचना दिल्या आहेत. परंतु सध्या कुलगुरूपदाचा प्रभारी कारभार असल्याने महाविद्यालयांनी तत्कालीन कुलगुरूंच्या सूचनांचे गांभीर्याने पालन केलेले नसल्याची माहिती मिळाली.