शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
3
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
4
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
5
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
6
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
7
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
8
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
9
Suzuki ने लॉन्च केले Access चे CNG व्हेरिएंट; जाणून घ्या मायलेज अन् किंमत...
10
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
11
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
12
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
13
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
14
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
15
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
16
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
17
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
18
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
19
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
20
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?

कल्याणमध्ये महिला पोलिसांनाच मारहाण, दोन फेरीवाले अटकेत

By admin | Updated: August 27, 2016 18:40 IST

पश्चिम रेल्वे हद्दीतील फेरीवाल्यांविरोधात कारवाई करणाऱ्या कल्याण रेल्वे सुरक्षा बलाच्या दोन महिला कर्मचाऱ्यांना शिवागाळ करून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार रात्री घडला

- ऑनलाइन लोकमत
कल्याण, दि. 27 - पश्चिम रेल्वे हद्दीतील फेरीवाल्यांविरोधात कारवाई करणाऱ्या कल्याण रेल्वे सुरक्षा बलाच्या दोन महिला कर्मचाऱ्यांना शिवागाळ करून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार रात्री घडला.या प्रकरणी रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांनी दुर्गा तिवारी आणि सुभम मिश्रा या दोघांना अटक केली आहे.कल्याण रेल्वे पोलिसांनी दोन्ही आरोपींना आज दुपारी न्यायालयात हजर केले असता,त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. 
 
कल्याण डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर व रेल्वे पादचारी पुलावर राजरोसपणे फेरीवाले ठाण मांडून बसलेले असतात.या विरोधात नेहमी रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी थातूरमातूर कारवाई करून फेरीवाल्यांना सोडून देत होते.त्यामुळे नागरिकांना व प्रवाशांना चालणेही कठीण झाले होते.याबाबतची सविस्तर बातमी लोकमतने छापून वाचा फोडून स्थानिक व रेल्वे पोलीस फेवाल्यांकडून हप्ते वसुली करून कशी लुट करतात हे जनते समोर मांडले होते .त्यामुळे पोलीस प्रशासनाची चांगलीच पंचायत होऊन बदनामी झाली.अखेर वरिष्ठांकडून रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांना चांगलीच झापण्यात आले.त्यांनतर रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांनी दोन दिवसांपासून धडक कारवाई मोहीम सुरु केली.रात्री ही कल्याण पश्चिमेतील रेल्वे हद्दीत धंदा करणाऱ्या महिला फेरीवाल्यांचा माल रेल्वे महिला सुरक्षा बलाच्या विशेष स्कॉर्डच्या पथकाने उचलून पोलीस ठाण्यात आणला.त्यामुळे चिडलेल्या फेरीवाल्या महिला आणि त्यांच्या अन्य पुरुष सहकाऱ्यांनी याचा जाब विचारण्यासाठी कल्याण रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस ठाणे गाठले.तेथे असलेल्या रेल्वे महिला सुरक्षा बलाच्या विशेष स्कॉर्ड मधील 2 कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून अंगावर दुर्गा तिवारी, शुभम मिश्रा,दिनेश आणि अन्य 2 जण धावून गेले.तसेच त्यांच्या हात फिळून त्यांना मारहाण ही करण्यात आले.हा सराव प्रकार पोलीस ठाण्याच्या आवरत घडल्याने एकच खळबळ उडाली.अखेर अन्य रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी त्या महिला कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी धावून येवून दुर्गा आणि शुभम यांना अटक केली.मात्र दिनेश व अन्य साथीदार तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले.दरम्यान नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांवरच अशा प्रकारे हल्ले होते असल्याने नागरिकांनी व प्रवाशांनी न्याय कोणाकडे मागायचा असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. 
 
दोन महिन्यांपासून कल्याण रेल्वे सुरक्षा बलाचे प्रमुख पद रिकामे 
कल्याण रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश कांबळे यांची बदली होऊन दोन महिने झाले तरी तेथे अद्याप कोणी प्रमुख अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली नाही.कल्याणचा प्रभारी कार्यभार डोंबिवलीचे आर के मिश्रा यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.कल्याण रेल्वे स्थानक हे जंक्शन असतानाही तेथील रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ निरीक्षक हे पद दोन महिन्यांपासून प्रभारी अधिकाऱ्यांकडे असल्याने फेरीवाल्यांची हिंम्मत पोलीस ठाण्यात घुसून महिला कर्मचाऱ्यांना मारण्यात पर्यंत गेल्याची चर्चा पोलीस वर्गात चर्चिला जात होती.त्यामुळे या घटनेनंतर तरी कायमस्वरूपी वरिष्ठ निरीक्षक पद भरले जाईल अशी अपेक्षा कर्मचारी करीत आहेत.