शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
5
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
6
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
7
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
8
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
9
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
10
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
11
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
12
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
13
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
14
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
15
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
16
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
17
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
18
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले
19
मुंबईची राज्यात तिसऱ्या स्थानी झेप, गतवर्षीच्या तुलनेत एक टक्का वाढ
20
भाजप जिल्ह्याध्यक्षांची संभाव्य नावे प्रदेशाकडे ; नावांबाबत उत्सुकता; आठवडाभरात निर्णय

ग्रामविकास विभागाला दोन राष्ट्रीय पुरस्कार

By admin | Updated: June 18, 2017 00:49 IST

राज्यामध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत अपारंपरिक तंत्रज्ञान वापरुन ४८१ किलोमीटरची करण्यात आलेली कामे तसेच दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्यात आलेली

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यामध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत अपारंपरिक तंत्रज्ञान वापरुन ४८१ किलोमीटरची करण्यात आलेली कामे तसेच दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्यात आलेली रस्त्यांची कामे आणि दिलेल्या रस्त्यांच्या लांबीचे उद्दिष्टही कालमर्यादेत करण्यात आल्याने देशात महाराष्ट्र राज्याला ग्रामसडक योजनेत उत्कृष्ट पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचे वितरण १९ जूनला होणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पत्रकारांना दिली. ग्रामीण भागातील न जोडलेली गावे, लोकवस्त्या बारमाही रस्त्यांद्वारे जोडण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री ग्रामसडक योजना अंमलात आणली असून ग्राम विकास विभागांतर्गत रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत.प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत २४ हजार ४२७ किलोमीटर लांबीची कामे मंजूर झाली असून यापैकी मे २०१७ पर्यंत २३ हजार ३३९ किलोमीटरचे रस्ते पूर्ण झालेले आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गोंदिया जिल्ह्याला पुरस्कार देण्यात येणार आहे. विजय सूर्यवंशी हे जिल्हाधिकारी असताना जिल्ह्याने ही कामगिरी केली.