शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Exam Result 2025 : कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
2
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
4
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
5
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
6
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
7
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
8
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
9
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
10
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
11
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
12
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
13
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
14
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
15
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
16
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
17
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
18
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
19
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
20
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...

दोन कोटी पाण्यात

By admin | Updated: November 24, 2014 03:23 IST

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहापूरातील अनेक गावे आणि पाड्यांवरील पाणीटंचाई दूर

भातसानगर : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहापूरातील अनेक गावे आणि पाड्यांवरील पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासनाने गेल्या सहा वर्षांत एक कोटी ९५ लाख ६२ हजार रु पये खर्च केले. मात्र तरीही या गावपाड्यांवरील पाणीटंचाई जैसे थे आहे. टंचाईग्रस्त गावांमध्ये दरवर्षी भरच पडली असल्याचे दिसून येत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर लावण्यात आले होते, त्या ठेकेदारांचे भाड्याचे पैसे द्यायला मात्र शासनाकडे निधीचा तुटवडा असल्याचे सांगितले जात आहे.तालुक्यातील बहुसंख्य दुर्गम व डोंगराळ भागांतील गावपाड्यांवर तीव्र पाणीटंचाई आहे. यावर मात करण्यासाठी शासनाने अनेक गावांत नळपाणीपुरवठ्याच्या योजना सुरू केल्या. परंतु, ढिसाळ नियोजन, निकृष्ट साहित्य आणि पाचवीला पुजलेला भ्रष्टाचार या कारणांमुळे पैसा खर्च झाला तरी योजना सुरू झाल्या नाहीत. लोकांना अद्याप नळाचे पाणी बघायला मिळालेले नाही. पाण्यासाठी ग्रामीण महिलांना आजही वणवण करावी लागत आहे. टँकरवर प्रचंड उधळपट्टी झाली आहे. या खर्चापैकी फक्त २४ लाख रु पये ठेकेदारांना देण्यात आले. उर्वरित रकमेसाठी ठेकेदार सध्या ग्रामीण पाणीपुरवठा खात्याच्या चकरा मारत आहेत. चालू वर्षी पाणीटंचाई भासू नये, म्हणून कृती आराखडा तयार करण्याचे काम चालू आहे. (प्रतिनिधी)