शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

दोन कोटी पाण्यात

By admin | Updated: November 24, 2014 03:23 IST

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहापूरातील अनेक गावे आणि पाड्यांवरील पाणीटंचाई दूर

भातसानगर : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहापूरातील अनेक गावे आणि पाड्यांवरील पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासनाने गेल्या सहा वर्षांत एक कोटी ९५ लाख ६२ हजार रु पये खर्च केले. मात्र तरीही या गावपाड्यांवरील पाणीटंचाई जैसे थे आहे. टंचाईग्रस्त गावांमध्ये दरवर्षी भरच पडली असल्याचे दिसून येत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर लावण्यात आले होते, त्या ठेकेदारांचे भाड्याचे पैसे द्यायला मात्र शासनाकडे निधीचा तुटवडा असल्याचे सांगितले जात आहे.तालुक्यातील बहुसंख्य दुर्गम व डोंगराळ भागांतील गावपाड्यांवर तीव्र पाणीटंचाई आहे. यावर मात करण्यासाठी शासनाने अनेक गावांत नळपाणीपुरवठ्याच्या योजना सुरू केल्या. परंतु, ढिसाळ नियोजन, निकृष्ट साहित्य आणि पाचवीला पुजलेला भ्रष्टाचार या कारणांमुळे पैसा खर्च झाला तरी योजना सुरू झाल्या नाहीत. लोकांना अद्याप नळाचे पाणी बघायला मिळालेले नाही. पाण्यासाठी ग्रामीण महिलांना आजही वणवण करावी लागत आहे. टँकरवर प्रचंड उधळपट्टी झाली आहे. या खर्चापैकी फक्त २४ लाख रु पये ठेकेदारांना देण्यात आले. उर्वरित रकमेसाठी ठेकेदार सध्या ग्रामीण पाणीपुरवठा खात्याच्या चकरा मारत आहेत. चालू वर्षी पाणीटंचाई भासू नये, म्हणून कृती आराखडा तयार करण्याचे काम चालू आहे. (प्रतिनिधी)