शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

औरंगाबादमध्ये 1300 कोटींचे दोन उद्योग

By admin | Updated: August 10, 2014 02:33 IST

दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी) या प्रकल्पात गुंतवणूक करण्यासाठी अनेक विदेशी गुंतवणूकदारांनी उत्साह दाखविला

औरंगाबाद : दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी) या प्रकल्पात गुंतवणूक करण्यासाठी अनेक विदेशी गुंतवणूकदारांनी उत्साह दाखविला असून प्रारंभीच औरंगाबादेतील शेंद्रा येथे जपान व जर्मनीच्या दोन कंपन्या येत आहेत. या कंपन्या येथे 13क्क् कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, त्यांनी भूखंड खरेदी केल्याची माहिती एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांनी शनिवारी औरंगाबादेत आयोजित कार्यक्रमात दिली. 
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या पुढाकाराने शनिवारी एमजीएमच्या रुख्मिणी सभागृहात आयोजित ‘डीएमआयसी : औरंगाबादचा बदलता चेहरा’ या माहितीपर कार्यक्रमात ते बोलत होत़े व्यासपीठावर राजेंद्र दर्डा, उद्योग राज्यमंत्री सचिन अहिर, डीएमआयसी, दिल्लीचे उपाध्यक्ष अभिषेक चौधरी, सीएमआयचे अध्यक्ष मुनीष शर्मा व मासिआचे अध्यक्ष भारत मोतिंगे उपस्थित होते. 
डीएमआयसी प्रकल्प नेमका काय आहे, तो केव्हा व कसा पूर्ण होईल, या प्रकल्पाची सद्य:स्थिती, त्यापासून भविष्यात होणारी रोजगारनिर्मिती,  गुंतवणूक, येणारे उद्योग आणि  शहराचे बदलणारे स्वरूप याचे एलसीडी प्रोजेक्टरद्वारे सविस्तर विश्लेषण करून उपस्थितांच्या प्रश्नांना गगराणी व चौधरी यांनी उत्तरेही दिली. 
औरंगाबादेत शेंद्रा व बिडकीन येथे या प्रकल्पांचे काम वेगात सुरू आहे. पहिल्या व दुस:या टप्प्यातील भूसंपादन संपले आहे. संकल्प चित्र, इंजिनिअरिंग मॉडेल तयार आहे. 8क्क् कोटींची पाणीपुरवठा योजना हाती घेण्यात आली आहे. शेअर होल्डर, शेअर सपोर्ट करारावर स्वाक्ष:या झाल्या आहेत. अतिरिक्त चटई क्षेत्रची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. संपूर्ण फ्रेम वर्क तयार आहे. करमाडला मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क, एक्झीबिशेन सेंटरसाठी जागा निश्चित झाली आहे, असेही गगराणी यांनी स्पष्ट केले. प्रस्ताविक करताना शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा म्हणाले की, डीएमआयीसीमुळे 2क्2क् र्पयत अडीच लाख हातांना काम मिळणार आहे. त्यासाठी 1क् लाख कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी प्रयत्न केले जातील. कोणत्याही शहराचा, प्रदेशाचा विकास एक व्यक्ती किंवा सरकार करू शकत नाही. त्याला लोकसहभागाची गरज असते, असे त्यांनी सांगितल़े 
डीएमआयसीवरील माहिती व शहराचे भविष्यातील स्वरूप जाणून घेण्यासाठी शहरातील उद्योजक, व्यावसायिक, विद्यार्थी व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. (प्रतिनिधी) 
 
14 दिवस नव्हे, 14 तासांत
उत्पादन प्रक्रियेला मुख्यत: चालना देण्यासाठी उभारल्या जाणा:या डीएमआयसीमुळे दिल्ली ते मुंबईदरम्यान सहा राज्यांत मोठा औद्योगिक विकास होणार आहे. देशाच्या उत्तरेत तयार झालेले उत्पादन  मुंबईच्या गोदीत पाठविण्यासाठी सध्या 14 दिवसांचा कालावधी लागतो. डीएमआयसी पूर्ण कार्यान्वित झाल्यास ते केवळ 14 तासांत मुंबईला पोहोचणार आहे. कारण या प्रकल्पात डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचा समावेश आहे.