शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

चाकूने भोसकून दोन मित्रांची हत्या

By admin | Updated: June 10, 2017 14:48 IST

फलटण ते कांबळेश्वर रस्त्यावर दोन मित्रांची अज्ञातांनी चाकूने भोसकून हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

ऑनलाइन लोकमत

सातारा, दि. 10-  फलटण ते कांबळेश्वर रस्त्यावर दोन मित्रांची अज्ञातांनी चाकूने भोसकून हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या दोघांची हत्या प्रेमप्रकरणातून घडला असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर येत आहे.
बत्तीस वर्षिय विजय यशवंत सुळ  आणि तीस वर्षीय सुनील जालिंदर सोनवलकर  अशी हत्या झाले्ल्या दोघा मित्रांची नावं आहेत. हे दोघेही पैलवान होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, कांबळेश्वरजवळ सकाळी सातच्या सुमारास या दोघांचे मृतदेह काही लोकांना दिसले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोघांच्याही अंगावर धारदार शस्त्राने वार केल्याचं दिसतं आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली. त्या ठिकाणी एक घर आहे. त्या घराला सध्या कुलूप असून पोलिसांनी संबंधितांना शोधण्यासाठी ठिकठिकाणी पथकं रवाना केली आहेत. प्रेम प्रकरणातून हे कृत्य घडल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न होत आहे. घटनास्थळी पोलिसांनी श्वानाला पाचारण केले आहे. मात्र अद्याप पोलिसांना यासंदर्भात ठोस माहिती मिळाली नाही.
 
दरम्यान, विजय सूळ याने पंचायत समितीची अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती. त्यामुळे राजकीय वादातून तर हा प्रकार घडला नाही ना, या दृष्टीनेही पोलिसांनी तपास सुरू केलाय.