शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

मराठवाड्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: April 28, 2016 05:59 IST

मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. लातूर आणि हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी एक अशा दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. लातूर आणि हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी एक अशा दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.लातूर जिल्ह्यातील येल्लोरी (ता. औसा) येथील जनार्दन पंढरी शेवाळे (६५) यांना येल्लोरी शिवारात १२ एकर शेती आहे. शेवाळे यांनी आपली सर्व शेतजमीन मुलांच्या नावावर केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने शेतीतून काही उत्पन्न निघाले नाही. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, अशी चिंता त्यांना होती. त्यातच उपवर मुलीचा विवाह कसा करायचा, या विवंचनेतून त्यांनी शेतातील बाभळीच्या झाडास गळफास घेऊन बुधवारी पहाटे जीवनयात्रा संपविली. दुसरी घटना हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील अकोली येथे घडली. येथील रामराव बापूराव कदम (४०) सततच्या नापिकीला कंटाळले होते. त्यातच बँकेकडून घेतलेले कर्ज कसे फेडावे, याची चिंता त्यांना भेडसावत होती. याच चिंतेमध्ये कदम यांनी मंगळवारी सायंकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.