शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
2
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
3
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
4
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
5
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
6
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
7
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
8
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
9
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
10
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
11
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
12
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
13
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
14
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
15
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
16
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
17
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
18
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
19
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
20
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस

मराठवाड्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: November 7, 2016 06:02 IST

नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून मराठवाड्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हे शेतकरी नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील होते.

नांदेड / उस्मानाबाद : नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून मराठवाड्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हे शेतकरी नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील होते.नांदेडमधील कंधार तालुक्यातील नावद्यांची वाडी येथील राजकुमार माधव केंद्रे (२६) या शेतकऱ्याने शेतात विषप्राशन केले होते. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. पेरणीसाठी उसनवारी करून घेतलेले कर्ज फेडता येत नसल्याने राजकुमार गेले काही दिवस चिंतेत होते. तसेच उस्मानाबादमधील उमरगा तालुक्यातील कडदोरा परिसरात बब्रुवान शामराव पाटील (६८) यांनी शनिवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली़ चार वर्र्षांपासूनच्या दुष्काळामुळे त्यांच्या हाती काहीच लागले नव्हते़ खरिपातील सोयाबीन, उडीद ही काढणीला आलेली पिके अतिवृष्टीमुळे हातची गेली़ त्यामुळे बँकेचे कर्ज फेडायचे कसे, या चिंतेतून त्यांनी स्वत:ला संपविले. (प्रतिनिधी)नंदुरबारमध्ये दोघांच्या आत्महत्यानंदुरबार जिल्ह्यात एका महिलेसह दोन जणांनी आत्महत्या केल्याच्या दोन घटना शनिवारी घडल्या. सुरेश जिऱ्या वळवी (५०) यांनी नशेत घरातील बाथरूममध्ये गळफास घेत आत्महत्या केली. तर पूनम गिरीष सेन (३०) या महिलेने आजाराला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली़