शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

मराठवाड्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

By admin | Updated: March 9, 2016 06:08 IST

परभणी व लातूर जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. दुष्काळाशी तोंड देत असतानाच गारपीट झाल्याने उमराव प्रकाश घुगे (३६, परभणी) या शेतकऱ्याने विजेच्या तारेला स्पर्श करून आत्महत्या केली़

परभणी/लातूर : परभणी व लातूर जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. दुष्काळाशी तोंड देत असतानाच गारपीट झाल्याने उमराव प्रकाश घुगे (३६, परभणी) या शेतकऱ्याने विजेच्या तारेला स्पर्श करून आत्महत्या केली़ चार एकर शेती असलेले उमराव हे आर्थिक अडचणीत होते़ नुकतीच गारपीट झाल्याने गव्हाचे मोठे नुकसान झाले़ वडील सतत आजारी राहत असल्याने, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालेल या विवंचनेत ते होते़ ६ मार्चला त्यांनी विजेच्या तारेला स्पर्श केला़ त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्यावर बँकेचे कर्ज होते़ चाकूर (जि. लातूर) तालुक्यातील तिवटघाळ येथील बळीराम गुरदडे (२२) या तरुण शेतकऱ्याने नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून मंगळवारी सकाळी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याची १ एकर ८ गुंठे जमीन आहे़ बळीराम शिक्षण घेत शेतीही करत होता़ गेल्या वर्षी दोन बहिणींचा विवाह झाला. यंदा शेतात काहीच पिकले नसल्याने व कर्जामुळे तो सतत चिंतेत राहायचा. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. (प्रतिनिधी)