शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
4
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
5
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
6
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
9
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
10
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
11
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
12
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
13
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
14
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
15
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
16
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
17
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
18
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
19
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
20
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो

मराठवाड्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

By admin | Updated: March 9, 2016 06:08 IST

परभणी व लातूर जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. दुष्काळाशी तोंड देत असतानाच गारपीट झाल्याने उमराव प्रकाश घुगे (३६, परभणी) या शेतकऱ्याने विजेच्या तारेला स्पर्श करून आत्महत्या केली़

परभणी/लातूर : परभणी व लातूर जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. दुष्काळाशी तोंड देत असतानाच गारपीट झाल्याने उमराव प्रकाश घुगे (३६, परभणी) या शेतकऱ्याने विजेच्या तारेला स्पर्श करून आत्महत्या केली़ चार एकर शेती असलेले उमराव हे आर्थिक अडचणीत होते़ नुकतीच गारपीट झाल्याने गव्हाचे मोठे नुकसान झाले़ वडील सतत आजारी राहत असल्याने, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालेल या विवंचनेत ते होते़ ६ मार्चला त्यांनी विजेच्या तारेला स्पर्श केला़ त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्यावर बँकेचे कर्ज होते़ चाकूर (जि. लातूर) तालुक्यातील तिवटघाळ येथील बळीराम गुरदडे (२२) या तरुण शेतकऱ्याने नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून मंगळवारी सकाळी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याची १ एकर ८ गुंठे जमीन आहे़ बळीराम शिक्षण घेत शेतीही करत होता़ गेल्या वर्षी दोन बहिणींचा विवाह झाला. यंदा शेतात काहीच पिकले नसल्याने व कर्जामुळे तो सतत चिंतेत राहायचा. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. (प्रतिनिधी)