शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

मराठवाड्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

By admin | Updated: March 9, 2016 06:08 IST

परभणी व लातूर जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. दुष्काळाशी तोंड देत असतानाच गारपीट झाल्याने उमराव प्रकाश घुगे (३६, परभणी) या शेतकऱ्याने विजेच्या तारेला स्पर्श करून आत्महत्या केली़

परभणी/लातूर : परभणी व लातूर जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. दुष्काळाशी तोंड देत असतानाच गारपीट झाल्याने उमराव प्रकाश घुगे (३६, परभणी) या शेतकऱ्याने विजेच्या तारेला स्पर्श करून आत्महत्या केली़ चार एकर शेती असलेले उमराव हे आर्थिक अडचणीत होते़ नुकतीच गारपीट झाल्याने गव्हाचे मोठे नुकसान झाले़ वडील सतत आजारी राहत असल्याने, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालेल या विवंचनेत ते होते़ ६ मार्चला त्यांनी विजेच्या तारेला स्पर्श केला़ त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्यावर बँकेचे कर्ज होते़ चाकूर (जि. लातूर) तालुक्यातील तिवटघाळ येथील बळीराम गुरदडे (२२) या तरुण शेतकऱ्याने नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून मंगळवारी सकाळी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याची १ एकर ८ गुंठे जमीन आहे़ बळीराम शिक्षण घेत शेतीही करत होता़ गेल्या वर्षी दोन बहिणींचा विवाह झाला. यंदा शेतात काहीच पिकले नसल्याने व कर्जामुळे तो सतत चिंतेत राहायचा. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. (प्रतिनिधी)