शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

शाळेत पुन्हा ‘किलबिलाट’

By admin | Updated: June 16, 2017 01:14 IST

उन्हाळी सुट्टीनंतर शाळांमधील किलबिलाट गुरुवारी पुन्हा एकदा सुरू झाला. शहर-उपनगरात सकाळपासून शाळेच्या पहिल्या दिवशी पालक आणि पाल्यांची गर्दी पाहायला मिळाली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : उन्हाळी सुट्टीनंतर शाळांमधील किलबिलाट गुरुवारी पुन्हा एकदा सुरू झाला. शहर-उपनगरात सकाळपासून शाळेच्या पहिल्या दिवशी पालक आणि पाल्यांची गर्दी पाहायला मिळाली. लहानग्यांमध्ये काहींना शाळा प्रिय आहे तर काहींना शाळेची कटकट नकोशी वाटते. मुलांना शाळा हवीहवीशी वाटावी यासाठी काही शाळांनी चिमुरड्यांचे मिरवणुकीसह गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. अनेक शाळांमध्ये मुलांचे स्वागत ढोल-ताशांच्या गजरात करण्यात आले. पहिल्याच दिवशी अभ्यासाचा पाठ शिकवण्यापेक्षा शाळेत गप्पागोष्टी, गीतगायन, खेळ आणि मनोरंजनाचे उपक्रम पार पडले. नवे दप्तर, नवे मित्र, नवा परिसर अगदी नव्या वातावरणात चिमुकल्यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी काहीसे हसत, काहीसे रडत प्रवेश केला. मामाच्या गावाहून परत आलेल्या काही जणांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी जाण्याचा कंटाळा केला. त्यामुळे प्ले ग्रूप, नर्सरीपासून ते चौथीच्या वर्गापर्यंत संख्या कमी राहिली. पहिल्याच दिवशी काहींच्या चेहऱ्यावर उत्साह होता तर काही विद्यार्थी कंटाळवाणे दिसत होते. शाळेत गेल्यानंतर मात्र विद्यार्थी मित्र कंपनीत रमले.