शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

कालव्यात आढळला बारा फुटांचा अजगर

By admin | Updated: November 16, 2016 19:54 IST

येथे कालव्याची स्वच्छता करताना पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांना दाट गवतात बारा फुट लांबीचा अजगर आढळला.

ऑनलाइन लोकमतअकोला, दि. १६ : रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना कालव्यातून पाणी द्यावे लागणार आहे. त्यासाठी अन्वी मिर्झापूर येथे कालव्याची स्वच्छता करताना पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांना दाट गवतात बारा फुट लांबीचा अजगर आढळला. सर्पमित्रांच्या साहाय्याने त्याला काटेपूर्णा अभयारण्यात सोडण्यात आले. महान धरणात पुरेसा जलसाठा आहे. त्यामुळे तीन वर्षांनंतर प्रथमच धरणाचे पाणी सिंचनासाठी मिळणार आहे. पिकांना पाणी सोडण्यापूर्वी पाटबंधारे विभागाकडून कालव्याची स्वच्छता केली जात आहे. बुधवारी गवत कापणे सुरू असताना बारा फुटांचा अजगर त्यात दडून असल्याचे मजूर विकी वानखडे, दीपक लहाळे, इकबाल देशमुख यांना दिसला. त्यांनी सर्पमित्र प्रशांत नागे यांना बोलाविले. त्यांनी अजगराला शिताफीने पकडले. वन विभागाचे क्षेत्रीय सहायक पी. बी. गीते यांच्याकडे तो अजगर देण्यात आला. त्याला अभयारण्यात सोडण्यात आले. यावेळी राजकिरण बागडे, संदीप लहाळे, राजेश खांडेकर, नीलेश वानखेडे, सिद्धुदंत बामर्डे, पंकज नवलकार, ऋषिकेश भुस्कुटे, आकाश मालपाणई व मोहन गुडदे यांनी सहकार्य केले.