शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मुंबईतील रेल्वे प्रकल्प अडचणीत

By admin | Updated: April 19, 2017 03:18 IST

मुंबईतील काही महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांमध्ये अडथळे येत असल्याने या प्रकल्पांची कालमर्यादा आणखी पुढे सरकत असल्याचे समोर आले आहे.

मुंबई : मुंबईतील काही महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांमध्ये अडथळे येत असल्याने या प्रकल्पांची कालमर्यादा आणखी पुढे सरकत असल्याचे समोर आले आहे. रेल्वेच्या जागांवर अतिक्रमण, ते हटवण्यास असलेला विरोध आणि जागेची कमतरता यामुळे प्रकल्प पुढे सरकण्यास अनंत अडचणी येत असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. अंधेरी ते गोरेगाव या हार्बर मार्गाचे विस्तारीकरण केले जात आहे. मात्र हा प्रकल्प बराच रखडला आहे. आता या प्रकल्पासाठी २0१७च्या डिसेंबरपर्यंतची मर्यादा वाढवून दिली आहे. दुसरीकडे एमयूटीपी-२ अंतर्गत बोरीवली-मुंबई सेंट्रल सहाव्या मार्गिकेचा प्रकल्पही बरीच वर्षे रखडला आहे. असून, हा प्रकल्प बरीच वर्षे रखडला आहे. या प्रकल्पासाठी कालमर्यादा वेळोवेळी बदलण्यात आली आहे. (प्रतिनिधी)ठाणे ते दिवा पाचवी-सहावी मार्गिकाहा मार्ग पूर्ण होण्यासाठी तीन वर्षे लागतील, अशी माहिती रेल्वेतर्फे देण्यात आली. प्रकल्पात काही बांधकामांचा अडथळा असून, ते पाडावे लागतील. त्यासाठी थोडा उशीर होत असून, प्रकल्पाचे काम मार्च २0१९पर्यंत पूर्ण होणार असल्याचे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी स्पष्ट केले. बेलापूर-सीवूड-उरण मार्च २0१८ नवी मुंबईला जोडणाऱ्या सर्वांत महत्त्वाच्या बेलापूर-सीवूड-उरण मार्गाचे काम मार्च २0१८पर्यंत पूर्ण करण्यात येईल. याआधी काम डिसेंबर २0१७ पर्यंत पूर्ण केले जाईल, असे सांगण्यात येत होते. परंतु, या प्रकल्पाच्या कामात काही वनविभागाची जमीन येत असल्याने कामाला विलंब होत असल्याचे सांगण्यात आले.