शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

तुकोबारायांना भाजी-भाकरीचा नैवेद्य

By admin | Updated: June 27, 2014 00:14 IST

राष्ट्रीय सेवा योजनेच्या 1क्क् विद्याथ्र्यानी खेळलेल्या शिस्तबद्ध फुगडय़ा.. असे विहंगम दृश्य रणरणत्या उन्हात रोटी घाटात अनुभवायला मिळाले.

अभिजित कोळपे
- उंडवडी गवळ्याची
डोक्यावरील ऊन.. शिस्तबद्ध दिंडय़ांचे मार्गक्रमण.. ज्येष्ठ महिला व युवतींनी धरलेला फेर.. अन् राष्ट्रीय सेवा योजनेच्या 1क्क् विद्याथ्र्यानी खेळलेल्या शिस्तबद्ध फुगडय़ा.. असे विहंगम दृश्य रणरणत्या उन्हात रोटी घाटात अनुभवायला मिळाले.
दुपारी साडेबाराच्या दरम्यान तुकोबारायांच्या पालखीने रोटी घाट चढायला सुरुवात केली. पालखी घाटाच्या मध्यभागावर आली. तेव्हा परंपरेप्रमाणो रोटी ग्रामस्थांनी भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखवून बैलजोडीचे पूजन केले. सकाळी साडेसहाच्या दरम्यान ‘ज्ञानोबा माऊली.. तुकाराम’च्या गजरात पालखीने पहिल्या विश्रंतीसाठी भागवतवस्तीच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले. त्यानंतर दुपारच्या विश्रंतीसाठी पाटसला 12च्या दरम्यान दाखल झाली. रोटी घाट, रोटी, हिंगणीगाडा, वासुंदे, खराडवाडी असे मार्गक्रमण करीत संध्याकाळी 7 वाजता पालखी उंडवडी गवळ्याची येथे मुक्कामासाठी आली.
उद्याचा मुक्काम शारदा विद्यालयात 
उद्या (शुक्रवारी) सकाळी 7च्या दरम्यान पालखी उंडवडी गवळ्याची येथून मार्गस्थ होईल, उंडवडी पठार, दुपारचा मुक्काम ब:हाणपूर, मोरेवाडी, सराफ पेट्रोलपंप येथे विसावा घेऊन मुक्कामास बारामतीच्या शारदा विद्यालय प्रांगणात दाखल होणार आहे.
 
महापुरुषांची बदनामी रोखण्यासाठी ‘सायबर लॉ’ आणण्याचा प्रयत्न
वाल्हे : संत व ईश्वर निंदा कायद्याबद्दल वारकरी मागणी करीत आहेत. केंद्रीय गृहखात्याच्या अखत्यारीतील हा विषय असून केंद्र व राज्याने समन्वयाने हा कायदा करावा लागेल. तरीही सोशल मीडियावरील महापुरुषांची बदनामी रोखण्यास ‘सायबर लॉ’ आणण्याचा आमचे सरकार प्रयत्न करेल, अशी ग्वाही विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी गुरुवारी दिली. संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यात शुक्रवारी जेजुरी ते वाल्हे या वाटचालीत तावडे, भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, आ. भीमराव तापकीर, बाळा भेगडे यांनी सहभाग घेतला. दरवर्षी पाऊस व खळखळणारे ओढे, त्यात वारकरी मनसोक्त आंघोळ करताना दिसतात. यंदा मात्र पिण्याच्या पाण्याची भ्रांत होती. काळवंडलेला डोंगर, धूळ, ऊन, वारा अशा रुक्ष वाळवंटातूनही भक्तीची बीजे पेरत माऊलींची वाटचाल सुरू होती.
 
आज माऊली साता:यात 
शुक्रवारी सकाळी पुणो जिल्ह्यातला वाल्हे येथील शेवटचा मुक्काम करून पालखी दुपारी नीरा येथून सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. नीरा नदीत माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात येणार आहे.