शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

‘तुकाराम मुंडे यांना केडीएमसीत आणा’

By admin | Updated: October 31, 2016 04:02 IST

नवी मुंबई महापालिकेचे वादग्रस्त आयुक्त तुकाराम मुंडे यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेचा पदभार स्वीकारावा.

डोंबिवली : नवी मुंबई महापालिकेचे वादग्रस्त आयुक्त तुकाराम मुंडे यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेचा पदभार स्वीकारावा. येथील लाखो नागरिक त्यांचे स्वागतच करतील, असे मत मनसेचे उपाध्यक्ष राजेश कदम यांनी व्यक्त करताना आयुक्त ई. रवींद्रन यांच्यावर टीका केली.कदम म्हणाले की, केडीएमसी आयुक्त ई. रवींद्रन यांनी मनपा निवडणुकीआधी ११ नगरसेवकांना बेकायदा बांधकामांच्या आरोपाखाली नोटीस पाठवल्या होत्या. त्यात काँग्रेसच्या एका नगरसेवकाला तोटा झाला, पण उर्वरित नगरसेवक पुन्हा निवडून आले. आता मात्र आयुक्त गप्प झाले आहेत. निवडणूक जवळ नाही, अशी टीका त्यांनी केली. त्यांनाही त्यांचे मुंडे होतील की काय अशी भिती असावी, असा टोला त्यांनी लगावला. या महापालिकेला कणखर नेतृत्व, स्वबळावर चालणारा आयुक्त हवा. यासाठी मुंडे यांनी येथे यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.