शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

‘कायद्याचे खरे नायक वाळीतग्रस्तच’

By admin | Updated: April 15, 2016 02:12 IST

महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून लोकांचे संरक्षण विधेयक सरकारने मंजूर केले आणि आता हा कायदा अमलात येईल, याचे खरे श्रेय या कुप्रथेचा जाच वर्षानुवर्षे सहन करणाऱ्या आणि अन्यायाविरोधात

- जयंत धुळप,  अलिबागमहाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून लोकांचे संरक्षण विधेयक सरकारने मंजूर केले आणि आता हा कायदा अमलात येईल, याचे खरे श्रेय या कुप्रथेचा जाच वर्षानुवर्षे सहन करणाऱ्या आणि अन्यायाविरोधात लढणाऱ्या शेकडो वाळीतग्रस्तांचेच आहे. न्यायासाठी त्या प्रक्रियेची चक्रे फिरवणाऱ्यांचे ते श्रेय असते आणि येथे ही चक्रे फिरवणारे वाळीतग्रस्तच आहेत, अशी स्पष्ट प्रतिक्रिया या कायद्याचे प्रारूप तयार करणारे मानवी हक्क क्षेत्रातील अ‍ॅड. असीम सरोदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.संतोष जाधव सामाजिक बहिष्कार प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान, खंडपीठाने सामाजिक बहिष्कार प्रकरणी गुन्हे दाखल करण्याबाबत राज्याच्या पोलीस विभागास दिलेल्या मार्गदर्शक सूचना व त्यांची तत्काळ अंमबजावणी हा या कायदा निर्मिती प्रक्रियेतील एक अत्यंत महत्त्वाचा आणि सकारात्मक पहिला टप्पा ठरला आणि वाळीतग्रस्तांना मोठा आशेचा किरण सर्वप्रथम दिसला. त्यातून वाळीतग्रस्त पोलीस ठाण्यात येऊन तक्रारी दाखल करू लागले, असे अ‍ॅड. सरोदे यांनी सांगितले.या कायदा निर्मितीच्या महत्त्वाच्या प्रक्रियेचा विचार करून या कायद्याचे प्रारूप तयार केले. ते शासन आणि विशेषत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवण्याकरिता सामाजिक कार्यकर्त्या प्रिया खान यांनी घेतलेला पुढाकार महत्त्वाचा ठरला. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी कायद्याचे प्रारूप सादर करण्याची संधी दिली, असेही अ‍ॅड. सरोदे यांनी नमूद केले.