शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

गळक्या अंगणवाडीमुळे बालकांना होतोय त्रास

By admin | Updated: August 26, 2016 01:21 IST

वाल्हेनजीक पिंगोरी गावातील अंगणवाडीचा पत्रा फुटल्यामुळे अंगणवाडी खोलीमध्ये पाणी साचत असून, लहान मुलांना ओल असलेल्या ठिकाणी बसावे लागत आहे.

वाल्हे : वाल्हेनजीक पिंगोरी गावातील अंगणवाडीचा पत्रा फुटल्यामुळे अंगणवाडी खोलीमध्ये पाणी साचत असून, लहान मुलांना ओल असलेल्या ठिकाणी बसावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे.शेजारीच जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. तिचीसुद्धा कौले फुटली असून, भिंतीमध्ये पाणी मुरत आहे. व्हरांड्याचे वासे ओले होऊन कुजून गेले आहेत. मुळात शाळेचे बांधकाम हे जुने झाले असून शाळा उंचावरती आहे. पिंगोरी गाव डोंगरभागात असल्यामुळे पावसाचे प्रमाण जास्त असते. माकडांचे वास्तव्य असल्यामुळे ती शाळेच्या छतावर उड्या मारतात. शाळेची कौले व पत्रा जुना झाला आहे. त्यामुळे मोडतोड जास्त होते. पावसाळा चालू होण्याअगोदर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संदीप दुर्गाडे यांनी शाळेचे छत शाकारून घेतले होते.>ग्रामस्थ म्हणाले, की प्रस्ताव देऊनही प्रशासन याकडे लक्ष देत नाही. याबाबत लोकमतने गेल्या पावसाळ्यामध्ये हा प्रश्न उपस्थित केला होता. त्याकडेही प्रशासनाने लक्ष दिले नाही. सध्या शाळेचा पटही चांगला आहे. गुणवत्ताही चांगली आहे. पाऊस आला, की ग्रामस्थ मुलांना शाळेत पाठविण्यास घाबरतात. परिणामी त्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो.>जिल्हा परिषदेने याकडे लक्ष देऊन होणारा अनर्थ टाळावा, असे ग्रामस्थांचे मत आहे. याबाबत या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की स्वत: लक्ष घालतो. तुम्ही जागा दिली, तर खोल्यांना मंजुरी आणतो. तोपर्यंत तात्पुरती दुरुस्ती करता येते का, ते पाहू.