शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जिल्ह्यात आदिवासींचे ‘रवाळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2016 03:11 IST

ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन निर्माण पालघर जिल्ह्याला आज दोन वर्ष पूर्ण झाली असली तरी विभाजनाच्या दोन वर्षानंतरही आदिवासींचे प्रश्न समस्या आणि दुरवस्था जैसे थे

पालघर : ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन निर्माण पालघर जिल्ह्याला आज दोन वर्ष पूर्ण झाली असली तरी विभाजनाच्या दोन वर्षानंतरही आदिवासींचे प्रश्न समस्या आणि दुरवस्था जैसे थे असल्याने आता आदिवासींचे देव तरी सरकारला सुबुद्धी देऊन हे प्रश्न समस्या सोडवतील अशी उपहासात्मक भूमिका घेऊन संघटनेन जिल्ह्यतील पालघर, जव्हार, वाडा, विक्र मगड, मोखाडा आण िवसईच्या तहसील कार्यालांसमोर आदिवासींच्या पारंपरिक ‘रवाळ’ कार्यक्र म करून देवांचे जागरण घातले.जव्हार, मोखाडा, विक्र मगड ,डहाणू , तलासरी या भागातील आदिवासी अत्यंत हलाखीचे आणि वंचित जीवन जगतोय आणि त्याला जर विकासाचा प्रवाहात आणायचे असेल तर या आदिवासी बहुल भागाला एका स्वतंत्र अशा आदिवासी जिल्ह्याचा दर्जा द्यावा लागेल अशी मागणी गेली अनेक वर्षे होती. दोन वर्षापूर्वी जिल्हा निर्माण केला मात्र आजही हे विभाजन फक्त नावापुरताच आहे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले कुपोषण, बेरोजगारी ,स्थलांतर यासारखे गंभीर प्रश्न आजही प्रलंबित असल्याचा आरोप करत श्रमजीवीने पालघर मध्ये संताप व्यक्त केला. येथील आदिवासींचे जीवन आज आगीतून फुफाट्यात गेल्यासारखे झाले असल्याची खंत यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड यांनी व्यक्त केली. दोन वर्षांपूर्वी जिल्ह्याचे विभाजन केले मात्र आजही येथे ३७ वेग वेगळ्या प्रकारची शासकीय विभागाची कार्यालय निर्माण झालेली नाहीत. अतिमहत्वाच्या असलेल्या आरोग्य विभागासह अनेक विभागाची पदं रिक्त आहेत. या आंदोलनात श्रमजीवीचे केशव नानकर, रामभाऊ वारणा , सुरेश रेन्जड या वरिष्ठ पदाधिकार्यांनी स्वत: आदिवासींचा पारंपारिक पोशाख करून रवाळ करताना सहभाग घेतला. विजय जाधव,उल्हास भानुशाली, सरिता जाधव, प्रवीण पाटील, राजेश राउत, कैलास तुम्बडा,पांडू मालक यासंह सुमारे ७ ते ८ हजार कार्यकर्ते सभासदांनी जिल्हाभरात आंदोलन केले. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न समस्यांना आकडेवारीसह तपशील असलेले निवेदन प्रत्येक तहसिलदारामार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देण्याची विनंती प्रशासनाला करण्यात आली. शक्य तेथे सहकार्य आणि आवश्यक तेथेच संघर्ष या भूमिकेत काम करणाऱ्या श्रमजीवी संघटनेने रोजगार हमी, कुपोषणासारख्या प्रश्नावर प्रशासनाच्या सोबतीला प्रत्यक्ष कामही केले. संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी स्पेशल टीम तयार करून प्रश्नाला प्रभावी काम करण्यात मदत केली.