शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

‘बेटी बचाव’मध्ये आदिवासी आघाडीवर !

By admin | Updated: December 26, 2016 05:10 IST

कितीही कडक कायदे केले, तरी स्त्रीभ्रूण हत्येच्या वा तान्हुल्या ‘नकोशी’च्या गळ््याला जन्मदात्यांनीच नख लावल्याचे प्रकार घडतच आहेत.

दिगांबर जवादे / गडचिरोलीकितीही कडक कायदे केले, तरी स्त्रीभ्रूण हत्येच्या वा तान्हुल्या ‘नकोशी’च्या गळ््याला जन्मदात्यांनीच नख लावल्याचे प्रकार घडतच आहेत. मागास समजल्या जाणाऱ्या आदिवासींमध्ये मात्र, याच्या विपरित चित्र पाहायला मिळते. जन्माला येणाऱ्या ‘लक्ष्मी’चे ते मोठ्या उत्साहात स्वागत करतात. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली, भामरागड, चामोर्शी या आदिवासीबहुल तालुक्यांमध्ये २०१५-१६मध्ये मुलींचा जन्मदर अधिक असल्याचे दिसून आले आहे. मुलींच्या जन्मदराची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. शहरी भागांत मुलींचा जन्मदर प्रत्येकी एक हजार मुलांच्या मागे ९५० ते ९६०च्या दरम्यान आहे. काही समाजांमध्ये तर उपवर मुलाला मुली मिळणे कठीण झाले आहे. भविष्यातील हे धोक्याचे निदर्शक आहे. याच पार्श्वभूमीवर गर्भलिंग चाचणीवर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्याचबरोबर, माध्यम, प्रशासन यांच्या मदतीने शासन जनजागृतीही करीत आहे. तरीही परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही.मुलींचा जन्मदर ९८० ते ९९०च्या जवळपासजन्माला येणाऱ्या बालकाचे हा आदिवासी आनंदाने स्वागत करतो. गडचिरोलीत मुलींचा जन्मदर इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नेहमीच अधिक राहिला आहे. बहुतांश तालुक्यांमध्ये १ हजार मुलांमागे मुलींचा जन्मदर ९८० ते ९९०च्या जवळपास आहे.भामरागड, चामोर्शी व एटापल्ली या तालुक्यांमध्ये तर मुलींचा जन्मदर मुलांपेक्षा अधिक आहे. आरोग्य विभागाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार २०१५-१६ या वर्षात भामरागड तालुक्यात एक हजार मुलांमागे १ हजार ३९ मुली जन्माला आल्या आहेत. चामोर्शी तालुक्याचा मुलींचा जन्मदर एक हजार मुलांमागे १ हजार ३, तर एटापल्ली तालुक्यात मुलींचा जन्मदर १ हजार २७ एवढा आहे. हे चित्र आशादायी आहे.