शहरं
Join us  
Trending Stories
1
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
2
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
3
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
4
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
5
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
6
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
7
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
8
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
9
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
10
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
11
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
12
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
13
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
14
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
15
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
16
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
17
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
18
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
19
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान

आदिवासी कुटुंबाला २०१९ पर्यंत घर देणार

By admin | Updated: May 30, 2016 04:43 IST

राज्यातील प्रत्येक आदिवासी कुटुंबाला २०१९ पर्यंत राज्य शासनाकडून घर बांधून दिले जाणार आहे,

पुणे : राज्यातील प्रत्येक आदिवासी कुटुंबाला २०१९ पर्यंत राज्य शासनाकडून घर बांधून दिले जाणार आहे, त्यानंतर एकही आदिवासी कुटुंब घरापासून वंचित राहणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केली. यासाठी निधीची तरतूद व इतर सर्व नियोजन झाल्याचेही त्यांनी सांगितले.आदिवासी विभागाच्यावतीने पेसा योजनेची वर्षपूर्ती कार्यक्रमाचे करण्यात आले होते. पेसा योजनेअंतर्गत राज्यातील आदिवासी बहुल ग्रामपंचायतींना थेट ५ टक्के अनुदानाची रक्कम दिली जात आहे. यावेळी फडणवीस यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात काही ग्रामपंचायतींना अनुदानाच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, अन्नधान्य व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, आदी उपस्थित होते.फडणवीस म्हणाले, ‘‘पेसाचा निधी हा केवळ पैसा देत नाही तर अधिकार देतो. स्वत:च्या गावात आवश्यक वाटणारी कामे करण्याचा अधिकार यातून मिळतो. मागील वर्षभरात १८० कोटी रूपयांची २३ हजार ८३४ कामे हाती घेण्यात आली आहेत.’’ (प्रतिनिधी)महाराष्ट्रात प्रथम पेसाची अंमलबजावणी पेसा योजनेची यशस्वी अंमलबजावणी महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरल्याचे विष्णू सावरा यांनी सांगितले. आरोग्य, स्वच्छता, शिक्षण यावर हा निधी खर्च केला जात आहे. कुपोषण थांबविण्यासाठी अब्दुल कलाम अमृत आहार योजना सुरू केली आहे. वारली कलेला जागतिक स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही त्यांनी सांगितले.