शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
7
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
8
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
9
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
10
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
11
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
12
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
13
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
14
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
15
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
16
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
17
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

७/११ च्या रेल्वे बॉम्बस्फोटातील आरोपींचा उद्या फैसला

By admin | Updated: September 10, 2015 17:03 IST

मुंबईत २००६ मध्ये झालेल्या रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरणी उद्या (शुक्रवारी) विशेष मोक्का न्यायालय निकाल देणार आहे.

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. १० - मुंबईत २००६ मध्ये झालेल्या रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरणी उद्या (शुक्रवारी) विशेष मोक्का न्यायालय निकाल देणार आहे. तब्बल ९ वर्षानंतर या बॉम्बस्फोटातील पिडीतांना आता न्याय मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे. 
११ जुलै २००६ रोजी पश्चिम रेल्वेवरील लोकल गाड्यांमध्ये ११ मिनीटांमध्ये सात बॉम्बस्फोट झाले होते. भाईंदर, बोरिवली, जोगेश्वरी, खार रोड, वांद्रे, माहिम आणि माटुंगा रोड अशा स्थानकांजवळ हे स्फोट घडले होते. तर बोरिवलीत एक जीवंत बॉम्ब आढळला होता. या बॉम्बस्फोटात सुमारे १८८ जणांचा मृत्यू झाला होता तर ८०० जण जखमी झाले होते. याप्रकरणी पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकाने १३ जणांना अटक केली होती. सुमारे २४० साक्षीदारांचा या प्रकरणात जबाब घेण्यात आला आहे. तब्बल नऊ वर्षानंतर या खटल्याचा निकाल लागणार असून उद्या मोक्का कोर्ट खटल्यावर निकाल देईल अशी शक्यता आहे.