शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

रेती उपशामुळे उन्मळली सुरुची झाडे

By admin | Updated: July 18, 2016 03:04 IST

रायगड जिल्ह्यातील सोन्याचा गणपतीसाठी प्रसिद्ध असलेल्या दिवेआगरला ४ ते ५ किमीचा समुद्रकिनारा लाभला आहे.

दांडगुरी : रायगड जिल्ह्यातील सोन्याचा गणपतीसाठी प्रसिद्ध असलेल्या दिवेआगरला ४ ते ५ किमीचा समुद्रकिनारा लाभला आहे. याठिकाणी बाराही महिने पर्यटकांची वर्दळ असते. परंतु या समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर रेती उपसा होत आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील सुरुची झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार वाढले आहे. किनाऱ्यावरील धूप रोखण्यासाठी काही वर्षांपूर्वी याठिकाणी सुरुची झाडे लावण्यात आली. त्यामुळे किनारी भागातील धूप रोखण्यात काही प्रमाणात यश आले. मात्र आता रेतीमाफियांकडून बेकायदेशीररीत्या मोठ्या प्रमाणात उपसा करण्यात येत आहे. याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. दिवेआगर येथील शिवसेनेचे शाखा प्रमुख बंड्या भाटकर व उप शाखा प्रमुख सुबोध पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. ते म्हणाले, समुद्रकिनाऱ्यापासून काही अंतरावर लोकवस्ती आहे. त्यामुळे समुद्राचे पाणी लोकवस्तीत शिरायला वेळ लागणार नाही. ग्रामपंचायतीने रेतीमाफियांवर वेळीच कारवाई केली नाही तर जमिनीची धूप होऊन भरतीचे पाणी गावात शिरायला वेळ लागणार नसल्याचे दिवेआगर येथील शिवसेनेचे शाखा प्रमुख बंड्या भाटकर व उप शाखा प्रमुख सुबोध पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. आता उरलेली झाडे वाचविण्यासाठी तरी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. >बेकायदेशीर रेती उपसाकिनाऱ्यावरील धूप रोखण्यासाठी काही वर्षांपूर्वी याठिकाणी सुरुची झाडे लावण्यात आली. धूप रोखण्यात यश आले तरी आता रेतीमाफियांकडून बेकायदेशीररीत्या मोठ्या प्रमाणात उपसा करण्यात येत आहे. रेतीमाफियांवर कारवाई केली नाही तर जमिनीची धूप होऊन भरतीचे पाणी गावात शिरण्याची भीती आहे.